विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही कालक्रमानुसार भारतातील रेल्वे अपघातांची यादी आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारत [ संपादन ]
स्वातंत्र्योत्तर भारत [ संपादन ]
दिनांक
अपघात
स्थान
ठार
जखमी
नोंद
संदर्भ
२३ डिसेंबर, १९६४
पांबन पूल अपघात
पांबन पूल
१५०+
रामेश्वरमजवळ आलेल्या चक्रीवादळात गाडी पुलावरून कोसळली
६ जून, १९८१
१९८१ बिहार रेल्वे अपघात
सहर्सा , बिहार जवळ
७५०+
वादळी पावसात गाडी बागमती नदीत कोसळली
२० ऑगस्ट, १९९५
फिरोजाबाद रेल्वे अपघात
फिरोझाबाद जवळ
३५८+
नीलगायीला धडकल्यानंतर कालिंदी एक्स्प्रेस रुळावर थांबली. पुरुषोत्तम एक्सप्रेसने मागून कालिंदी एक्सप्रेसला धडक दिली.
२६ नोव्हेंबर, १९९८
खन्ना रेल्वे अपघात
खन्ना, लुधियाना जिल्हा , पंजाब
२१२
जम्मू तावी -सियालदह एक्सप्रेस रुळ तुटल्यामुळे रुळावरून घसरली. पुढे, स्वर्ण मंदिर मेल आणि जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस मध्ये टक्कर होऊन अपघाताची व्याप्ती वाढली.
२ ऑगस्ट, १९९९
गैसल रेल्वे अपघात
गैसल रेल्वे स्थानकाजवळ , उत्तर दिनाजपूर जिल्हा , पश्चिम बंगाल
२८५
३००+
एकाच ट्रॅकवर दोन गाड्यांची टक्कर, जेव्हा ४ पैकी ३ ट्रॅक देखभालीसाठी बंद करण्यात आले होते.
९ सप्टेंबर, २००२
रफीगंज रेल्वे अपघात
रफीगंज, औरंगाबाद जिल्हा, बिहार
१३०+
१५०+
स्थानिक माओवादी दहशतवादी गटाने घडवला
२३ जून २००३
वैभववाडी रेल्वे अपघात
वैभववाडी जवळ
५२+
१००+
दरड कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली.
१७ जून २००४
करंजाडी रेल्वे अपघात
करंजाडी जवळ
१४
११५+
दरड कोसळल्याने मत्स्यगंधा एक्सप्रेस रुळावरून घसरली.
२८ मे, २०१०
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वे अपघात
झाडग्राम जिल्हा
१४८+
२००+
गाडी रुळावरून घसरली
[३]
१९ ऑक्टोबर, २०१८
अमृतसर रेल्वे अपघात
अमृतसर जवळ
६१
२००
रावण दहन (दसराउत्सव ) पहाण्यासाठी गर्दी रुळांवर एकत्र उभी होती ज्यामुळे अपघात झाला.
[४]
२ जून, २०२३
ओडिशा रेल्वे अपघात
बहानागा बाजार रेल्वे स्थानकाजवळ
२७५+