"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग
ओळ २८: ओळ २८:
}}
}}


'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[मार्च ३]], [[इ.स. २०००|इ.स. २०००]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित ''[[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]]'' या चित्रपटातून [[इ.स. १९७५]] साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या ''झुंज'' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]] सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]] साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. ''सुशीला'', ''गोंधळात गोंधळ'', ''मुंबईचा फौजदार'', ''जखमी वाघीण'', ''भुजंग'', ''एक डाव भुताचा'', ''चानी'' हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.
'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[मार्च ३]], [[इ.स. २०००|इ.स. २०००]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित ''[[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]]'' या चित्रपटातून [[इ.स. १९७५]] साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या ''झुंज'' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]] सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]] साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. ''सुशीला'', ''गोंधळात गोंधळ'', ''मुंबईचा फौजदार'', ''जखमी वाघीण'', ''भुजंग'', ''एक डाव भुताचा'', ''चानी'' हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.


[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००|इ.स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>.
[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००|इ.स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>.



==प्रमुख_चित्रपट==
==प्रमुख_चित्रपट==
ओळ ६४: ओळ ६३:


{{विस्तार}}
{{विस्तार}}

{{DEFAULTSORT:देशमुख, रंजना}}
{{DEFAULTSORT:देशमुख, रंजना}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
ओळ ६९: ओळ ६९:
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

२३:०६, १८ जुलै २०१७ ची आवृत्ती

रंजना देशमुख
चित्र:Ranjana deshmukh.jpg
जन्म रंजना देशमुख
इ.स. १९५५
मृत्यू ३ मार्च, इ.स. २०००
शिवाजी पार्क, मुंबई
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
आई वत्सला देशमुख
टिपा

रंजना देशमुख (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई, महाराष्ट्र) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.

इ.स. १९८७ साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला[१].

प्रमुख_चित्रपट

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm. १७ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे