"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
महर्षी स्वामी '''दयानंद सरस्वती''' ([[१२ फेब्रुवारी]] [[इ.स. १८२४]]:[[मुंबई]] - [[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १८८३]]) हे समाजसुधारक होते. त्यांचे खरे नाव मूळशंकर तिवारी होते. त्यांनी [[इ.स. १८७५]]मध्ये त्यांनी मुंबई येथे [[आर्य समाज]]ची स्थापना केली
स्वामी '''दयानंद सरस्वती''' ([[१२ फेब्रुवारी]] [[इ.स. १८२४]]:[[मुंबई]] - [[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १८८३]]) हे समाजसुधारक होते. त्यांचे खरे नाव मूळशंकर तिवारी होते. त्यांनी [[इ.स. १८७५]]मध्ये त्यांनी मुंबई येथे [[आर्य समाज]]ची स्थापना केली. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


==कौटुंबिक माहिती==
* त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
दयानंद सरस्वतींचा जन्म काठेवाडातील [[मोरवी]] संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर दयानंद सरस्वती असे नाव यांनी धारण केले.

==ग्रांथिक कार्य==
[[वैदिक धर्म]]ाचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, [[मुंबई]] येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ [[संस्कृत]] व [[हिंदी]] भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचे खंडनही यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून [[सोळा संस्कार|सोळा संस्कारां]]चे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

==आर्य समाजाचे कार्य==
आर्य समाजाच्या तत्वांचा प्रचार ते प्रथम [[अहमदाबाद]], [[बडोदे]], [[पुणे]], मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर [[दिल्ली]] येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. यांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: [[पंजाब|पंजाबा]]त यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.<ref>चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६)</ref>

{{संदर्भनोंदी}}


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सरस्वती,दयानंद}}
{{DEFAULTSORT:सरस्वती, दयानंद}}
[[वर्ग:समाजसुधारक]]
[[वर्ग:समाजसुधारक]]
[[वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आर्य समाज]]
[[वर्ग:आर्य समाज]]
[[वर्ग:हिंदू संत]]

१५:३९, २३ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

स्वामी दयानंद सरस्वती (१२ फेब्रुवारी इ.स. १८२४:मुंबई - ३० ऑक्टोबर, इ.स. १८८३) हे समाजसुधारक होते. त्यांचे खरे नाव मूळशंकर तिवारी होते. त्यांनी इ.स. १८७५मध्ये त्यांनी मुंबई येथे आर्य समाजची स्थापना केली. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


कौटुंबिक माहिती

दयानंद सरस्वतींचा जन्म काठेवाडातील मोरवी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर दयानंद सरस्वती असे नाव यांनी धारण केले.

ग्रांथिक कार्य

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृतहिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचे खंडनही यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

आर्य समाजाचे कार्य

आर्य समाजाच्या तत्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. यांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.[१]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६)