"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली २४ वर्षे वेगवेगळया ठिकाणी '''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, [[दशरथ यादव]] व राजकुमार काळभोर हे आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली २४ वर्षे वेगवेगळया ठिकाणी '''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, [[दशरथ यादव]] व राजकुमार काळभोर हे आहेत.


'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य संमेलने झाली आहेत. २१वे संमेलन लातूरला झाले. त्यानंतरचे नवोदितांचे साहित्य संमेलन वणी येथे २१-२२ मे २०१७ रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्ष अॅडव्होकेट पुरिषोत्तम खेडेकर असतील.
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन''' हे नवोदित [[मराठी]] लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य संमेलने झाली आहेत. २१वे संमेलन लातूरला झाले. त्यानंतरचे २२वे संमेलन २३ आणि २४ मे २०१५ रोजी रोजी तुळजापूरला झाले. संमेलनाध्यक्ष [[भालचंद्र नेमाडे]] (?) होते. २४वे नवोदितांचे साहित्य संमेलन वणी येथे २१-२२ मे २०१७ रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर असतील.


==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''==
==हे आणि या पूर्वीची '''नवोदित मराठी साहित्य संमेलने'''==

१२:४८, २१ मे २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गेली २४ वर्षे वेगवेगळया ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, दशरथ यादव व राजकुमार काळभोर हे आहेत.

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य संमेलने झाली आहेत. २१वे संमेलन लातूरला झाले. त्यानंतरचे २२वे संमेलन २३ आणि २४ मे २०१५ रोजी रोजी तुळजापूरला झाले. संमेलनाध्यक्ष भालचंद्र नेमाडे (?) होते. २४वे नवोदितांचे साहित्य संमेलन वणी येथे २१-२२ मे २०१७ रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर असतील.

हे आणि या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने

  • २१वे : लातूरला, २५,२६, २७ जुलै, २०१४; संमेलनाध्यक्ष प्रा. भास्कर चंदनशिव
  • २०वे : उस्मानाबादला, २१, २२ मे २०१३; संमेलनाध्यक्ष राजन खान; उद्‌घाटक रा.रं. बोराडे
  • १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजी सावंत
  • १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह. साळुंखे
  • १७वे : रत्‍नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हाण
  • १६वे : संगमनेरला,
  • १५वे : औरंगाबादला, २४ ते २५ मे, २००८
  • १०वे : पुण्याला, १९ ते २० मे , २००३; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं. बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. 'नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
  • राज्यस्तरीय लोकनेते शरदराव-जी पवार कृषी साहित्य संमेलन, २०१२ पहिले संमेलन बारामती येथे अध्यक्ष - दशरथ यादव
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.
  • राज्यस्तरीय बालाघाट मराठी साहित्य संमेलन, २०१२ पहिले संमेलन कळंब अध्यक्ष

पहा :मराठी साहित्य संमेलने