"अशोकस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
सम्राट अशोकांची आज्ञापत्रे ज्यावर कोरली होती अशा स्तंभांपैकी एक स्तंभ [[दिल्ली]]ला आहे आणि एक [[अलाहाबाद]]मध्ये आहे. |
सम्राट अशोकांची आज्ञापत्रे ज्यावर कोरली होती अशा स्तंभांपैकी एक स्तंभ [[दिल्ली]]ला आहे आणि एक [[अलाहाबाद]]मध्ये आहे. |
||
==स्तंभाचे |
==स्तंभाचे वर्णन== |
||
===लौरिया-अरेराज आणि लौरिया-नंदनगड येथील स्तंभ === |
|||
===खांबांची उभारणी=== |
|||
===स्तंभावर वापरलेली भाषा === |
|||
=== शोधाचा इतिहास=== |
|||
===बांधकामाची पाश्वभूमी=== |
|||
== हे ही पहा == |
== हे ही पहा == |
०९:५२, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अशोकस्तंभ ही उत्तर भारतीय उपखंडात सर्वत्र पसरलेली दगडी खांबांची एक मालिकाच आहे आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य राजा सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभारादरम्यान या खांबांची उभारणी केलेली आहे. या खांबांची सरासरी उंची ४० ते ५० फुटांदरम्यान असून वजन प्रत्येकी ५० टनांच्या आसपास आहे. हे खांब वाराणसीच्या जवळ दक्षिणेकडे असलेल्या चुनार इथल्या खाणींमधल्या दगडांपासून बनवले गेले आहे आणि जिथे जिथे या खांबांची उभारणी करायची होती त्या जागांपर्यंत, कधी कधी तर १०० मैल लांब अंतरापर्यंत हे खांब हळूहळू ढकलत नेले गेले.
सम्राट अशोकांची आज्ञापत्रे ज्यावर कोरली होती अशा स्तंभांपैकी एक स्तंभ दिल्लीला आहे आणि एक अलाहाबादमध्ये आहे.