भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८
पाकिस्तान
भारत
तारीख २८ सप्टेंबर – २ ऑक्टोबर १९९७
संघनायक सईद अन्वर सचिन तेंडुलकर
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा इजाज अहमद (१९२) अजय जडेजा (१२५)
सर्वाधिक बळी वकार युनूस (६)
आकिब जावेद (६)
निलेश कुलकर्णी (६)

विल्स चॅलेंज मालिकेचा भाग म्हणून भारतीय क्रिकेट संघाने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर १९९७ या कालावधीत तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला.[१] पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.[२] पाकिस्तानने मालिका २-१ ने जिंकली.

सामना निकाल[संपादन]

पहिला सामना[संपादन]

२८ सप्टेंबर १९९७
धावफलक
भारत Flag of भारत
१७० (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७१/५ (४४.३ षटके)
राहुल द्रविड ५० (८१)
आकिब जावेद ४/२९ (८ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
नियाज स्टेडियम, हैदराबाद
पंच: सेद शाह (पाकिस्तान) आणि सलीम बदर (पाकिस्तान)
सामनावीर: आकिब जावेद (पाकिस्तान)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना[संपादन]

३० सप्टेंबर १९९७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६५/४ (४७.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६६/६ (४६.३ षटके)
इंझमाम-उल-हक ७४* (९२)
राजेश चौहान २/४८ (१० षटके)
सौरव गांगुली ८९ (९६)
वकार युनूस २/३६ (९ षटके)
भारताने ४ गडी राखून विजय मिळवला
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: मोहम्मद अस्लम (पाकिस्तान) आणि सलीम बदर (पाकिस्तान)
सामनावीर: सौरव गांगुली (भारत)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पाकिस्तानच्या डावात तीन वेळा दगडफेक करणाऱ्या जमावाच्या गोंधळामुळे ४७.२ षटकांनंतर डाव बंद झाला आणि भारताला ४७ षटकांत २६६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. या गोंधळामुळे एकूण १९ मिनिटांचा खेळ वाया गेला.[३]

तिसरा सामना[संपादन]

२ ऑक्टोबर १९९७ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२१६ (४९.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१९/१ (२६.२ षटके)
अजय जडेजा ७६ (१०९)
अझहर महमूद ३/३४ (९ षटके)
इजाज अहमद १३९* (८४)
निलेश कुलकर्णी १/५७ (८ षटके)
पाकिस्तानने ९ गडी राखून विजय मिळवला
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि मोहम्मद नझीर (पाकिस्तान)
सामनावीर: इजाज अहमद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) ने वनडेमध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Tournament Fixtures
  2. ^ Wills challenge series
  3. ^ "2nd ODI: India v Pakistan, Match Report". Dawn. ESPN Cricinfo. 30 September 1997. 31 March 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Wills Challenge 1997/98 (3rd ODI)". cricketarchive.com. Archived from the original on 9 January 2014. 1 April 2018 रोजी पाहिले.