नागरी कमाल जमीन धारणा कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(यूएलसी) मूठभर जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन त्यावर भूमिहीन लोकांसाठी घरे बांधता यावीत यासाठी करण्यात आलेला कायदा.महाराष्ट्र नागरी कमाल जमीन धारणा कायदा हा 21 नोव्हेंबर 2007 मध्ये रद्द झाला.