"पारशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होउन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत. |
भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होउन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत. |
||
[[महात्मा गांधी]] पारशी लोकांविषयी म्हणाले होते की हा [[समाज]] भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे. |
|||
==उल्लेखनीय पारशी व्यक्ती== |
==उल्लेखनीय पारशी व्यक्ती== |
||
ओळ १४: | ओळ १६: | ||
[[नरिमन पॉईंट]]सह [[मुंबई]]मधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत. |
[[नरिमन पॉईंट]]सह [[मुंबई]]मधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत. |
||
==बाह्य दुवे== |
|||
{{Commons category|Parsi|पारशी}} |
{{Commons category|Parsi|पारशी}} |
||
१५:४७, ७ मे २०१८ ची आवृत्ती
पारशी हा पारशी धर्मामधील एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरु असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झाले.
भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होउन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत.
महात्मा गांधी पारशी लोकांविषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे.
उल्लेखनीय पारशी व्यक्ती
- दादाभाई नौरोजी
- फिरोजशहा मेहता
- होमी भाभा
- जमशेदजी टाटा व टाटा परिवार
- गोदरेज परिवार
- वाडिया परिवार
- बोम्मन इराणी
- नानी पालखीवाला
नरिमन पॉईंटसह मुंबईमधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत.