विवेकसिंधु
Jump to navigation
Jump to search
विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला. हरिहरनाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास 'मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा' अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले. त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा येथे बसून हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० सालातील असावी.[१] या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे.
ओवी[संपादन]
“ | वेदशास्त्रांचा मथितार्थु । मऱ्हाटिया जोडे फलितार्थु । तरि चतुरीं परिमार्थु । कां नेघावा ॥१॥ |
” |
हे सुद्धा पहा[संपादन]
- जैतपाळ
- या लेखाचे चर्चापान
संदर्भ[संपादन]
- ^ शफी पठाण. लोकमत,नागपूर,ई-पेपर,हॅलो नागपूर पुरवणी, दि.०३/०१/२०१४, पान क्र.१ "सासवडमध्ये तरी विवेकसिंधूला न्याय मिळेल?" Check
|दुवा=
value (सहाय्य). ०३ जानेवारी,२०१४ रोजी पाहिले.|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |