"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:
| पूर्ण_नाव = जगदीश खेबूडकर
| पूर्ण_नाव = जगदीश खेबूडकर
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १० मे [[इ.स. १९३२]]
| जन्म_दिनांक = [[१० मे]], [[इ.स. १९३२]]
| जन्म_स्थान = [[खेबवडे, हळदी]], [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| जन्म_स्थान = [[खेबवडे, हळदी]], [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[मे ३]], [[इ.स. २०११|२०११]]
| मृत्यू_दिनांक = [[३ मे]], [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_स्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[गीतकार]], [[कविता]], [[साहित्य]], [[चित्रपट]]
| कार्यक्षेत्र = [[गीतकार]], [[कविता]], [[साहित्य]], [[चित्रपट]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| कार्यकाळ =
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''जगदीश खेबूडकर''' ([[१० मे]], [[इ.स. १९३२]] - [[३ मे]], [[इ.स. २०११]]) हे [[मराठी]] गीतकार होते.
'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.


== जीवन ==
खेबूडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.


त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
== कारकीर्द ==
==कार्य==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली ([[लावणी]]) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली [[लावणी]] ''मला हो म्हणत्यात लवंगी मिरची'' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.
त्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.


===संस्था===
===संस्था===
१९७४ मध्ये त्यांनी '''स्वरमंडळ''' ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा [[रामायण|रामायणावरील]] वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर १९८० मध्ये '''रंगतरंग''' व १९८२ मध्ये '''रसिक कला''' केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.
इ.स. १९७४ साली त्यांनी '''स्वरमंडळ''' ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा [[रामायण|रामायणावरील]] वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये '''रंगतरंग''' व इ.स. १९८२ मध्ये '''रसिक कला''' केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.


==पुरस्कार==
==पुरस्कार==
जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका १९६४ साठी)
* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)
* गदिमा पुरस्कार
* गदिमा पुरस्कार
* कोल्हापूर भूषण पुरस्कार
* कोल्हापूर भूषण पुरस्कार
ओळ १११: ओळ ११३:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.asp 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर जगदीश खेबूडकर यांची गीते]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.asp | शीर्षक = जगदीश खेबूडकर यांची गीते | प्रकाशक = आठवणीतली-गाणी.कॉम | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=154271:2011-05-04-15-42-23&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 | शीर्षक = जगदीश खेबूडकर व्यक्तिवेध | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = ५ मे, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}


* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=154271:2011-05-04-15-42-23&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 जगदीश खेबूडकर व्यक्तिवेध]

* [http://wwww.globalmarathi.com/OpenPage.aspx?URL=http://www.loksatta.com/index.php%3Foption%3Dcom_content%26view%3Darticle%26id%3D154199:2011-05-03-18-59-31%26catid%3D73:mahatwachya-baatmyaa%26Itemid%३ड१०४ जगदीश खेबूडकर]

*जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या गीतांवर,आठवणींवर सप्तरंगमध्ये लिहिलेल्या काही लेख पुढील दुव्यावर मिळतील..

http://www.esakal.com/esakal/SearchNews.aspx?tag=jagdish+khebudkar


{{DEFAULTSORT:खेबूडकर,जगदीश}}
{{DEFAULTSORT:खेबूडकर,जगदीश}}
[[वर्ग:मराठी गीतकार]]
[[वर्ग:मराठी गीतकार]]

[[en:Jagadish Khebudkar]]

२२:०१, ४ जून २०११ ची आवृत्ती

जगदीश खेबुडकर
जन्म नाव जगदीश खेबूडकर
जन्म १० मे, इ.स. १९३२
खेबवडे, हळदी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ३ मे, इ.स. २०११
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र गीतकार, कविता, साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना,
प्रसिद्ध साहित्यकृती पिंजरा या चित्रपटातील गीते
अपत्ये अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली
पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित

जगदीश खेबूडकर (१० मे, इ.स. १९३२ - ३ मे, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते.

जीवन

खेबूडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मढेर्कर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.

कारकीर्द

त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे. त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता. त्यांच्या कारकीर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.

संस्था

इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.

पुरस्कार

जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

  • राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)
  • गदिमा पुरस्कार
  • कोल्हापूर भूषण पुरस्कार
  • फाय-फौंडेशन पुरस्कार
  • साहित्य सम्राट पुरस्कार
  • रसरंग फाळके पुरस्कार
  • व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार
  • शिवाजी सावंत पुरस्कार
  • बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • शाहू पुरस्कार
  • करवीर भूषण
  • दूरदर्शन जीवनगौरव
  • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार

गाजलेली गीते

  • तुम्हावर केली मी मर्जी बहाल
  • आकाशी झेप घे रे पाखरा,
  • आज प्रीतिला पंख हे लाभले रे,
  • एकतारी संगे एकरूप झालो,
  • ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
  • कधी तू हसावी, कधी तू रुसावी
  • कशी नशिबानं थट्टा आज मांडली,
  • कसं काय पाटील बरं हाय का?,
  • कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
  • कुण्या गावाचं आलं पाखरू,
  • चंद्र आहे साक्षिला,
  • छबीदार छबी मी तोऱ्यात उभी,
  • तुझे रूप राणी कुणासारखे गं?
  • तुम्हावर केली मी मर्जी बहाल
  • धागा जुळला, जीव भुलला,
  • धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
  • दिसला गं बाई दिसला,
  • देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
  • मला लागली कुणाची उचकी
  • मला हे दत्तगुरू दिसले,
  • मला हो म्हनत्यात लवंगी मिरची,
  • मी आज फूल झाले,
  • मोरया..मोरया..
  • रुणझुणत्या पाखरा,
  • विठू माउली तू माउली जगाची
  • सख्या रे घायाळ मी हरिणी,
  • सत्यम शिवम सुंदरा,
  • सत्य शिवाहूनी सुंदर हे,
  • सावधान होई वेडय़ा
  • सोळावं वरीस धोक्याचं गं
  • स्वप्नात रंगले मी.
  • हवास मज तू हवास तू,
  • बाई बाई मन मोराचा
  • धुंद एकांत हा
  • ऐरणीच्या देवा तुला
  • चंद्र आहे साक्षीला
  • विठू माउली तू
  • सख्या रे घायाळ मी हरीणी
  • धुंदी कळ्यांना
  • आज प्रितीला पंख हे लाभले
  • मी आज फूल झाले
  • स्वप्नात रंगले मी
  • स्वप्नात साजणा येशील का
  • नाचू कशी, लाजू कशी कंबर लचकली
  • कुठं कुठं जायचं हनिमूनला
  • राजा ललकारी अशी रे
  • ज्वानीच्या आगीची मशाल हाती
  • दे रे कान्हा चोळीलुगडी

बाह्य दुवे

  • http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.asp. Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=154271:2011-05-04-15-42-23&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9. Missing or empty |title= (सहाय्य)