"माधवराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = माधवराव शिंदे
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ([[मार्च १०]], [[१९४५]]
| जन्म_स्थान = [[ग्वालियर]], [[मध्यप्रदेश]]
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर ३०]], [[२००१]] )
| मृत्यू_स्थान = [[मैनपुरी]] [[उत्तर प्रदेश]]
| मृत्यू_कारण = विमान दुर्घटना
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था = ऑक्सफर्ड विद्यापीठ
| पेशा = राजकारणी
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार = माधवीराजे
| अपत्ये = ज्योतिरादीत्य
| वडील = जीवाजीराव
| आई = विजयाराजे
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}

{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}



१८:५१, ४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

माधवराव शिंदे
जन्म (मार्च १०, १९४५
ग्वालियर, मध्यप्रदेश
मृत्यू सप्टेंबर ३०, २००१ )
मैनपुरी उत्तर प्रदेश
मृत्यूचे कारण विमान दुर्घटना
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था ऑक्सफर्ड विद्यापीठ
पेशा राजकारणी
धर्म हिंदू
जोडीदार माधवीराजे
अपत्ये ज्योतिरादीत्य
वडील जीवाजीराव
आई विजयाराजे



माधवराव शिंदे (मार्च १०, १९४५ - सप्टेंबर ३०, २००१ ) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९७१, १९७७, १९८० आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. त्यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात नागरी विमानवाहतूक मंत्री आणि मनुष्यबळविकासमंत्री होते. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसबाहेर पडून स्वत:चा मध्य प्रदेश विकास कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेंबर ३०, २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.