"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो कार्य नमूद केले
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
| नाव = सत्यपाल महाराज
| नाव = सत्यपाल महाराज
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: [[इ.स. १९५२]]), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200|title=NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20|website=www.nagpurtoday.in|language=en-US|access-date=2018-05-01}}</ref> [[खंजिरी|सप्तखंजिरीच्या]] माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. [[तुकडोजी महाराज]] आणि [[गाडगे महाराज]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात [[झाडू]] घेत स्वच्छता करून आणि हातात [[खंजिरी]] घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषत: [[विदर्भ|विदर्भातील]] गावांत समाज प्रबोधन करत असतात. [[कीर्तन]]ाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, [[अंधश्रद्धा]], [[जात|जातिभेद]], [[व्यसनमुक्ती]], [[घनकचरा|घनकचरा नियोजन]], [[भ्रूणहत्या|स्त्री भ्रूणहत्या]], [[शिक्षण|शिक्षणाचे]] महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-43041661|title=सप्तखंजिरी वाजवून गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे विदर्भातले सत्यपाल|last=पाठक|first=अमेय|date=2018-02-23|work=BBC News मराठी|access-date=2018-05-01|language=en-GB}}</ref>
'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: [[इ.स. १९५२]]), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200|title=NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20|website=www.nagpurtoday.in|language=en-US|access-date=2018-05-01}}</ref> [[खंजिरी|सप्तखंजिरीच्या]] माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. [[तुकडोजी महाराज]] आणि [[गाडगे महाराज]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज म्हणजे अफाट जनसागर,प्रबोधनसम्राट  सत्यपालजी महाराज मागच्या ५० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासुन अखंड महाराष्ट्रभर सप्तखंजेरीच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत.

एखाद्या लहान खेड्यापासुन ते मेट्रो शहरापर्यंत विनोदी व तितक्याच गंभीरपणे वास्तवाच भयानक रुप सांगणारे हे एकमेवाद्वितीय महाराज तुम्हा आम्हाला बघायला ऐकायला व अनुभवायला मिळाले ही खुप मोठी गोष्ट आहे.

  आज जर प्रबोधन करायचे म्हटल्यावर अगोदरच बोलणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी (यात जात पात धर्म पंथ पक्ष विचारधारा हे सर्वच आले) बघुन कार्यक्रमास हजेरी लावावी किंवा नाही अशा मानसिकतेच्या लोकांचे प्रबोधन करायचे कार्य महाकठीण झालेले असतांना सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज अलगद अनेक वादग्रस्त व गंभीर विषयांना सहजच हात घालून योग्य तो संदेश जनमानसात पोचविण्यात कमालीचे यशस्वी होतात.

त्यांचे अनेक वेगवेगळे प्रयोग आम्ही अनेकदा बघितलेले आहेत श्रोत्यांना जीव मुठीत धरुन एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायला भाग पाडणाऱ्या या अद्भुत प्रबोधनकाराने कोणत्याही अनोळखी गावात जावे त्यांचे कीर्तन म्हटले की हजारोंची उपस्थिती.कार्यक्रमात ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्यापासुनच विनोदी विडंबनाने धुलाई करण्यास सुरुवात करणे

गावातील अनेक वर्षांपासुन घराणेशाही करणाऱ्या कुटुंबांना इतरांनाही संधी द्या असे आवर्जून सांगणे.गावातील गरीब असणाऱ्या एखाद्या वयोवृध्द मातेचा चालु कार्यक्रमात मुद्दाम साडीचोळी देऊन सन्मान करणे व आयोजक ओळखीचे असतील तर प्रतिष्ठित असतील तर मुद्दाम अशा मातेंचा आशिर्वाद भर कार्यक्रमात आयोजकाला घ्यायला लावणे.

विधवा महिलांनी सशक्त होऊन समाज विघातक वृत्तीचा विरोध करण्यासाठी शपथ घ्यायला लावणे विधवा महिला आत्महत्या न करता मुला बाळांचा सांभाळ करतात यावरुन त्या किती शक्तीशाली असतात हे मुद्दाम पुरुष वर्गास पटवुन देणे...

सैन्यात असणाऱ्या मुलांच्या मातांचा भव्य सत्कार व सन्मान करणे,हुंडा घेणाऱ्यांची खिल्ली उडविणे,भावनिक आवाहन करुन आपल्या मुलाचा हुंडा घेणार नाही अशी महिलांना कार्यक्रम उभे राहुन शपथ घ्यायला लावणे.

मुलींना आई वडीलांची दाहक परिस्थिती लक्षात आणुन देऊन हुंडा घेणारांशी लग्न करणार नाही अशी कणखर भूमिका घ्यायला लावणे.व्यसन करणारे बरेच श्रोते महाराजांचे कार्यक्रम मुद्दाम अंधारातून ऐकतात इतका प्रहार व्यसनांवर महाराज करतात.

नोकरी करणाऱ्या फक्त मुल बायका सांभाळणाऱ्या बाकी समाजाचा विचार न करणाऱ्या पांढर पेशी वर्गावर महाराज अक्षरशः तुटून पडतात.

कर्मचाऱ्यांनी पगाराची काही प्रमाणात विल्हेवाट सतमार्गास लावण्याचे भावनिक आवाहन करतात.शेतकऱ्यांनी फालतू कार्यक्रम टाळून अवाजवी होणारा खर्च टाळावा अश्या गोष्टी संपुष्टात आणा व त्या पैशात मुलांना शिकवावे.आत्महत्या करायची असेल तर मुल बाळ बायको नसतांनाच करा नाहीतर त्यांच्या साठी तरी जगा,आत्महत्या करु नका असे पोटतिडकीने महाराज प्रत्येक कार्यक्रम हमखास सांगतात.तरुणांनी वाट्टेल तो धंदा व्यवसाय करावा बाप मोठा असेल म्हणून मी पण व्यवसाय मोठ्ठाच करीन हे भूत डोक्यातून काढा असेही महाराज वारंवार सांगतात.तरुणांनी डोक्याच्या मालीश पासून जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा.

महाराजांना एखाद्या सप्ताहाच्या सांगतेसाठी बोलावलेले असेल आणि अशा ठिकाणी अनेक खाण्याचे पदार्थ पुजेत मांडलेले असतील तरी महाराज आयोजक व कथाकारांची धुलाई केल्या शिवाय राहत नाही.गावात जर गावकरी मंडळी नवीन मंदिर बांधत असतील तर जुन्या मंदिराचाच जीर्णोद्धार करून अगोदर या गावची शाळा दुरुस्त करा याची चर्चा कार्यक्रमात हमखास करतात.मी एका गावात एकदा आलो की परत पाच वर्षे येत नाही कारण मी खुप खडुस खडुस बोलतो काही लोकांना पटत नाही आयोजक मला परत बोलवणार नाही असे विनोदाने सांगत महाराज अनेकदा कार्यक्रम कसे असावे हे सुद्धा नि:सकोच सांगतात.या सर्व  कार्यक्रमात ४०% विडंबनात्मक विनोद असतात तर समाजोपयोगी विविध संतांचे अभंग सोबतच असते लोकल गाण्यांच्या चालीवर खोचक शब्दात संदेश देणारे गीतांची रसमलाई.असे हे अष्टपैलू पेक्षाही बहुपैलूत्व जपणारे सत्य आणि फक्त सत्य कथन करणारे सत्यपाल महाराज आमच्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली लोकप्रिय आहेत घराघरात पोचलेले आहेत आणि अनेक समाजोपयोगी कार्य करुन बोलतात तसे करुनही दाखवितात स्वत:च्या पत्नीच्या मृत्युनंतर शरीर मेडिकल काँलेजला दान देऊन टाकणारे वडिलांचे देहदान करणारे सत्यवचनी सत्यपाल महाराजांना आतापर्यंत समाजाने हजारो पुरस्कार दिले आहेत त्यामध्ये शासनाने अतिमहत्वाचे ४ पुरस्कार महाराजांना दिले.

आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जिवन बदलय...

चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात


==जन्म व कारकीर्द==
==जन्म व कारकीर्द==

०३:३५, २० मार्च २०२१ ची आवृत्ती

सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२), सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत.[१] सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज म्हणजे अफाट जनसागर,प्रबोधनसम्राट  सत्यपालजी महाराज मागच्या ५० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासुन अखंड महाराष्ट्रभर सप्तखंजेरीच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत.

एखाद्या लहान खेड्यापासुन ते मेट्रो शहरापर्यंत विनोदी व तितक्याच गंभीरपणे वास्तवाच भयानक रुप सांगणारे हे एकमेवाद्वितीय महाराज तुम्हा आम्हाला बघायला ऐकायला व अनुभवायला मिळाले ही खुप मोठी गोष्ट आहे.

  आज जर प्रबोधन करायचे म्हटल्यावर अगोदरच बोलणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी (यात जात पात धर्म पंथ पक्ष विचारधारा हे सर्वच आले) बघुन कार्यक्रमास हजेरी लावावी किंवा नाही अशा मानसिकतेच्या लोकांचे प्रबोधन करायचे कार्य महाकठीण झालेले असतांना सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज अलगद अनेक वादग्रस्त व गंभीर विषयांना सहजच हात घालून योग्य तो संदेश जनमानसात पोचविण्यात कमालीचे यशस्वी होतात.

त्यांचे अनेक वेगवेगळे प्रयोग आम्ही अनेकदा बघितलेले आहेत श्रोत्यांना जीव मुठीत धरुन एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायला भाग पाडणाऱ्या या अद्भुत प्रबोधनकाराने कोणत्याही अनोळखी गावात जावे त्यांचे कीर्तन म्हटले की हजारोंची उपस्थिती.कार्यक्रमात ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्यापासुनच विनोदी विडंबनाने धुलाई करण्यास सुरुवात करणे

गावातील अनेक वर्षांपासुन घराणेशाही करणाऱ्या कुटुंबांना इतरांनाही संधी द्या असे आवर्जून सांगणे.गावातील गरीब असणाऱ्या एखाद्या वयोवृध्द मातेचा चालु कार्यक्रमात मुद्दाम साडीचोळी देऊन सन्मान करणे व आयोजक ओळखीचे असतील तर प्रतिष्ठित असतील तर मुद्दाम अशा मातेंचा आशिर्वाद भर कार्यक्रमात आयोजकाला घ्यायला लावणे.

विधवा महिलांनी सशक्त होऊन समाज विघातक वृत्तीचा विरोध करण्यासाठी शपथ घ्यायला लावणे विधवा महिला आत्महत्या न करता मुला बाळांचा सांभाळ करतात यावरुन त्या किती शक्तीशाली असतात हे मुद्दाम पुरुष वर्गास पटवुन देणे...

सैन्यात असणाऱ्या मुलांच्या मातांचा भव्य सत्कार व सन्मान करणे,हुंडा घेणाऱ्यांची खिल्ली उडविणे,भावनिक आवाहन करुन आपल्या मुलाचा हुंडा घेणार नाही अशी महिलांना कार्यक्रम उभे राहुन शपथ घ्यायला लावणे.

मुलींना आई वडीलांची दाहक परिस्थिती लक्षात आणुन देऊन हुंडा घेणारांशी लग्न करणार नाही अशी कणखर भूमिका घ्यायला लावणे.व्यसन करणारे बरेच श्रोते महाराजांचे कार्यक्रम मुद्दाम अंधारातून ऐकतात इतका प्रहार व्यसनांवर महाराज करतात.

नोकरी करणाऱ्या फक्त मुल बायका सांभाळणाऱ्या बाकी समाजाचा विचार न करणाऱ्या पांढर पेशी वर्गावर महाराज अक्षरशः तुटून पडतात.

कर्मचाऱ्यांनी पगाराची काही प्रमाणात विल्हेवाट सतमार्गास लावण्याचे भावनिक आवाहन करतात.शेतकऱ्यांनी फालतू कार्यक्रम टाळून अवाजवी होणारा खर्च टाळावा अश्या गोष्टी संपुष्टात आणा व त्या पैशात मुलांना शिकवावे.आत्महत्या करायची असेल तर मुल बाळ बायको नसतांनाच करा नाहीतर त्यांच्या साठी तरी जगा,आत्महत्या करु नका असे पोटतिडकीने महाराज प्रत्येक कार्यक्रम हमखास सांगतात.तरुणांनी वाट्टेल तो धंदा व्यवसाय करावा बाप मोठा असेल म्हणून मी पण व्यवसाय मोठ्ठाच करीन हे भूत डोक्यातून काढा असेही महाराज वारंवार सांगतात.तरुणांनी डोक्याच्या मालीश पासून जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा.

महाराजांना एखाद्या सप्ताहाच्या सांगतेसाठी बोलावलेले असेल आणि अशा ठिकाणी अनेक खाण्याचे पदार्थ पुजेत मांडलेले असतील तरी महाराज आयोजक व कथाकारांची धुलाई केल्या शिवाय राहत नाही.गावात जर गावकरी मंडळी नवीन मंदिर बांधत असतील तर जुन्या मंदिराचाच जीर्णोद्धार करून अगोदर या गावची शाळा दुरुस्त करा याची चर्चा कार्यक्रमात हमखास करतात.मी एका गावात एकदा आलो की परत पाच वर्षे येत नाही कारण मी खुप खडुस खडुस बोलतो काही लोकांना पटत नाही आयोजक मला परत बोलवणार नाही असे विनोदाने सांगत महाराज अनेकदा कार्यक्रम कसे असावे हे सुद्धा नि:सकोच सांगतात.या सर्व  कार्यक्रमात ४०% विडंबनात्मक विनोद असतात तर समाजोपयोगी विविध संतांचे अभंग सोबतच असते लोकल गाण्यांच्या चालीवर खोचक शब्दात संदेश देणारे गीतांची रसमलाई.असे हे अष्टपैलू पेक्षाही बहुपैलूत्व जपणारे सत्य आणि फक्त सत्य कथन करणारे सत्यपाल महाराज आमच्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली लोकप्रिय आहेत घराघरात पोचलेले आहेत आणि अनेक समाजोपयोगी कार्य करुन बोलतात तसे करुनही दाखवितात स्वत:च्या पत्नीच्या मृत्युनंतर शरीर मेडिकल काँलेजला दान देऊन टाकणारे वडिलांचे देहदान करणारे सत्यवचनी सत्यपाल महाराजांना आतापर्यंत समाजाने हजारो पुरस्कार दिले आहेत त्यामध्ये शासनाने अतिमहत्वाचे ४ पुरस्कार महाराजांना दिले.

आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जिवन बदलय...

चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात

जन्म व कारकीर्द

इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावातील एका शिंपी कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.

आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.[२]

भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.

पुरस्कार

सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत:

  • दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाद्वारे
  • समाजप्रबोधनकार पुरस्कार
  • मराठा विश्वभूषण
  • प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
  • आम्ही सारे फाउंडेशन

संदर्भ

  1. ^ "NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ "संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-04-21. 2018-05-01 रोजी पाहिले.