"शुभा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
No edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
* स्त्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई |
* स्त्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई |
||
डाॅ. शुभा साठे यांनी [[पु.भा. भावे]], [[मारुती चित्तमपल्ली]], [[कवी अनिल]], [[ना.धों. महानोर]], [[राम गणेश गडकरी]] (गोविंदाग्रज), [[श्रीधर शनवारे]], [[इंदिरा संत]], [[कुसुमाग्रज]] इत्यादी साहित्यिकांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==शिवाय शुभा साठे यांचे==. |
|||
⚫ | सर्व शिक्षा अभियानासाठी डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लावले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/controversial-book-samrth-sri-ramdas-swammi-taken-back-state-goverment/|शीर्षक=वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे|last=author/online-lokmat|दिनांक=2018-10-13|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> या पुस्तकातील 'संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता' ह्या वाक्यामुळे संभाजीची बदनामी होते, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pudhari.news/news/Pune/Both-books-controversial-canceled-at-the-end/|शीर्षक=वादग्रस्त दोन्ही पुस्तके अखेर रद्द {{!}} पुढारी|संकेतस्थळ=www.pudhari.news|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | * सर्व शिक्षा अभियानासाठी डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लावले होते. ते नंतर मागे घेतले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/controversial-book-samrth-sri-ramdas-swammi-taken-back-state-goverment/|शीर्षक=वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे|last=author/online-lokmat|दिनांक=2018-10-13|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> या पुस्तकातील 'संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता' ह्या वाक्यामुळे संभाजीची बदनामी होते, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pudhari.news/news/Pune/Both-books-controversial-canceled-at-the-end/|शीर्षक=वादग्रस्त दोन्ही पुस्तके अखेर रद्द {{!}} पुढारी|संकेतस्थळ=www.pudhari.news|अॅक्सेसदिनांक=2019-03-05}}</ref> |
||
== पुरस्कार आणि सन्मान == |
== पुरस्कार आणि सन्मान == |
||
* 'त्या तिघी'साठी ह.ना. आपटे पुरस्कार |
* 'त्या तिघी'साठी [[ह.ना. आपटे]] पुरस्कार |
||
* नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली भरवलेल्या बाल साहित्य |
* नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली भरवलेल्या [[बाल साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
१४:३७, ३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
डॉ. शुभा साठे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सावरकर बंधूंच्या पत्नी यशोदा गणेश सावरकर (बाई), यमुना विनायक सावरकर (माई) आणि शांता नारायण सावरकर (ताई) या तिघीच्या जीवनावर त्या तिघी नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीला पुणे मराठी ग्रंथालयाकडून २०१७ सालचा ह.ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे.
डाॅ. साठे या मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए,पीएच्.डी. झाल्या असून त्या बी.एड.ही आहेत. नागपूरच्या एल.ए.डी. काॅलेजात त्या प्राध्यापक आहेत. बी.ए,च्या परीक्षेत त्यांना पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एच्डी. साठी त्यांनी 'स्वातंत्रवीर सावरकर आणि पु,भा. भावे यांच्या वाङ्मयाचा तुलनात्मक, चिकित्सक अभ्यास' ह्या नावाचा प्रबंध लिहिला होता.
डाॅ. शुभा साठे यांनी लिहिलेली पुस्तके
- एकमेव अद्वितीय : स्वातंत्र्यवीर सावरकर
- त्या तिघी…
- दोन धुरंधर हिंदुत्वाचे
- महाराणी पद्मिनी
- समर्थ श्री रामदास स्वामी
- स्त्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई
डाॅ. शुभा साठे यांनी पु.भा. भावे, मारुती चित्तमपल्ली, कवी अनिल, ना.धों. महानोर, राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज), श्रीधर शनवारे, इंदिरा संत, कुसुमाग्रज इत्यादी साहित्यिकांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
==शिवाय शुभा साठे यांचे==.
- बालकामगारांच्या समस्येवर आधारित 'बालपण जगवा' या आकाशवाणीवरील तेरा भागांच्या मालिकेचे लेखन आणि सादरीकरण
- भारतीय राजकारण : दशा आणि दिशा' या डॉ. वि. स. जोग गौरवग्रंथाच्या संपादक मंडळात सहभाग
- वीस चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन उदा. श्रीगुरुजी, वंदनीय मावशी केळकर, रामदास स्वामी, संत एकनाथ, शंभूराजे, आर्य चाणक्य, लहुजी वस्ताद, [[बिरसा मुंडा, वीर बंदा बैरागी, साडेतीन शहाणे, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन मुहूर्त (सर्व पुस्तके नागपूरचे लाखे प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित)
'* दोन धुरंधर हिंदुत्वाचे : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पु.भा. भावे यांच्या विचारांची चिकित्सा करणारा ग्रंथ प्रकाशित.
- सर्व शिक्षा अभियानासाठी डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लावले होते. ते नंतर मागे घेतले. [१] या पुस्तकातील 'संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता' ह्या वाक्यामुळे संभाजीची बदनामी होते, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.[२]
पुरस्कार आणि सन्मान
- 'त्या तिघी'साठी ह.ना. आपटे पुरस्कार
- नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली भरवलेल्या बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
संदर्भ आणि नोंदी
- ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/pune/controversial-book-samrth-sri-ramdas-swammi-taken-back-state-goverment/. 2019-03-05 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.pudhari.news http://www.pudhari.news/news/Pune/Both-books-controversial-canceled-at-the-end/. 2019-03-05 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)