"आंबेडकर अँड बुद्धिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
==प्रास्ताविक== |
==प्रास्ताविक== |
||
संघरक्षितांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत सुरूवातीला [[अस्पृश्य]]ांच्या भयानक स्थितीचे, त्याच्यावरील अत्याचारांचे वर्णन केले आहे. |
संघरक्षितांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत सुरूवातीला [[अस्पृश्य]]ांच्या भयानक स्थितीचे, त्याच्यावरील अत्याचारांचे वर्णन केले आहे. |
||
गेल्या हजार एक वर्षापासून असंख्य संतांनी व सुधारकांनी अस्पृश्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. या कामी अगदी अलीकडील काळात आणि अत्यंत शूरपणे प्रसत्न केले ते [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी. त्यांनी भारतातून अस्पृश्यतेचे उत्चाटन केले तसेच भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले आणि एका महान धार्मिक व सामाजिक क्रांतिचा पाया घातला, असे संघरक्षित लिहितात. |
|||
== प्रकरणे == |
== प्रकरणे == |
२२:२१, १६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
आंबेडकर अँड बुद्धिझम | |
लेखक | महास्थवीर संघरक्षित |
अनुवादक | भिक्खू विमलकिर्ती (मराठी भाषेत) |
भाषा | इंग्रजी |
देश | युनायटेड किंग्डम, भारत |
साहित्य प्रकार | धर्म, बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद |
प्रकाशन संस्था | Motilal Banarsidass Publishers Private Limited |
प्रथमावृत्ती | इ.स. १९८६ |
पृष्ठसंख्या | १८१ |
आय.एस.बी.एन. | 812082945X, 9788120829459 |
आंबेडकर अँड बुद्धिझम हे ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बौद्ध धर्मासंदर्भात इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[१] या पुस्तकात लेखकाने बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व, त्यांचे कार्य, आणि त्यांचा बौद्ध धर्मविषयक दृष्टीकोन व योगदान, इतरही अनेक योगदाने स्पष्ट केली आहेत. भिक्खू धम्मचारी विमलकिर्ती यांनी हे पुस्तक डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म नावाखाली मराठी भाषेत अनुवादित केले आहे.
भिक्खू संघरक्षितांनी अनेकदा भारत दौरे केलेले आहेत. त्यातून त्यांना डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धार कार्याची व बौद्ध धर्माविषयीचे त्यांच्या आकर्षणाची माहिती झाली. संघरक्षितांच्या तीनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत.
या पुस्तकात एकूण ९ प्रकरणे आहेत.
प्रास्ताविक
संघरक्षितांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत सुरूवातीला अस्पृश्यांच्या भयानक स्थितीचे, त्याच्यावरील अत्याचारांचे वर्णन केले आहे.
गेल्या हजार एक वर्षापासून असंख्य संतांनी व सुधारकांनी अस्पृश्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. या कामी अगदी अलीकडील काळात आणि अत्यंत शूरपणे प्रसत्न केले ते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी. त्यांनी भारतातून अस्पृश्यतेचे उत्चाटन केले तसेच भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले आणि एका महान धार्मिक व सामाजिक क्रांतिचा पाया घातला, असे संघरक्षित लिहितात.