"बाबा पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''आर.व्ही.''' ऊर्फ '''बाबा पाठक''' ([[१३ जून]], [[इ.स. १९१४]]:[[औंध संस्थान]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - ) हे एक मराठी चित्रकार आहेत. यांचे वय १००पेक्षा जास्त आहे.आहे.
'''आर.व्ही.''' ऊर्फ '''बाबा पाठक''' ([[१३ जून]], [[इ.स. १९१५]]:[[औंध संस्थान]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[१९ जून]], [[इ.स. २०१५]] ) हे एक मराठी चित्रकार होते..


त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. [[मोने]], [[फिंसेंत फान घो|फान घो]], तुलुस लोट्रेक, [[एदगा दगा|देगा]] यांचा तसेच [[एन.सी. बेंद्रे]] यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले
त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. [[मोने]], [[फिंसेंत फान घो|फान घो]], तुलुस लोट्रेक, [[एदगा दगा|देगा]] यांचा तसेच [[एन.सी. बेंद्रे]] यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले
ओळ ७: ओळ ७:


==स्वातंत्रलढ्यात उडी==
==स्वातंत्रलढ्यात उडी==
बडोद्याहून [[पुणे|पुण्यात]] आल्यावर बाबा पाठकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यांच्या नावे अटकेचे वॉरंट निघाल्याने ते काही वर्षे भूमिगत झाले.
बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी [[पुणे|पुण्यात]] आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.


==कलाकृती निर्मितीचा व्यवसाय==
==कलाकृती निर्मितीचा व्यवसाय==
बाबा पाठक यांनी आर्थिक चणचणीतून सुटका मिळवण्यासाठी{{संदर्भ हवा}} कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच [[हाँगकाँग]], [[दुबई]], [[सिंगापूर]] येथेही लावल्या गेल्या. त्यांनी काही काळानंतर हा व्यवसाय थांबवुन पुन्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू केला.
कला, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा मेळ घालत बाबा पाठक हे कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्सच्या विश्वात प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलाकृती देशात तसेच विदेशात अनेक ठिकाणी विराजमान आहेत. जलरंग, पोस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच [[हाँगकाँग]], [[दुबई]], [[सिंगापूर]] येथेही लावल्या गेल्या. त्यांनी काही काळानंतर हा व्यवसाय थांबवुन पुन्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू केला होता.

==निधन==
पाठक हे वयाच्या ९४व्या वर्षांपर्यंत चित्रे रेखाटत असत. वयाची शंभरी पूर्ण झाल्यानंतर केवळ सहाच दिवसांनी बाबा पाठक यांचे निधन झाले.


{{DEFAULTSORT:पाठक, बाबा}}
{{DEFAULTSORT:पाठक, बाबा}}
[[वर्ग:भारतीय कलाकार]]
[[वर्ग:भारतीय कलाकार]]
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९१४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:शंभर वर्षे जगलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:शंभर वर्षे जगलेल्या व्यक्ती]]

१२:०८, २३ जून २०१५ ची आवृत्ती

आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक (१३ जून, इ.स. १९१५:औंध संस्थान, महाराष्ट्र, भारत - १९ जून, इ.स. २०१५ ) हे एक मराठी चित्रकार होते..

त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मोने, फान घो, तुलुस लोट्रेक, देगा यांचा तसेच एन.सी. बेंद्रे यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले

औंध संस्थानातील कलाप्रेमी संस्थानिक

पाठक हे औंध संस्थानाचे शासक भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या आश्रयास असलेल्या अनेक चित्रकार-शिल्पकारांपैकीएक होते. देवधर मास्तर, माधवराव सातवळेकर, व्ही.के. पाटील हे बाबा पाठकांचे सुरुवातीचे कलागुरू होते. पुढे पाठकांनी बडोद्याच्या कलाभवन या संस्थेमधून चित्रकारितेतील पदविका प्राप्त केली.

स्वातंत्रलढ्यात उडी

बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.

कलाकृती निर्मितीचा व्यवसाय

कला, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा मेळ घालत बाबा पाठक हे कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्सच्या विश्वात प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलाकृती देशात तसेच विदेशात अनेक ठिकाणी विराजमान आहेत. जलरंग, पोस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच हाँगकाँग, दुबई, सिंगापूर येथेही लावल्या गेल्या. त्यांनी काही काळानंतर हा व्यवसाय थांबवुन पुन्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू केला होता.

निधन

पाठक हे वयाच्या ९४व्या वर्षांपर्यंत चित्रे रेखाटत असत. वयाची शंभरी पूर्ण झाल्यानंतर केवळ सहाच दिवसांनी बाबा पाठक यांचे निधन झाले.