विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) ठाणे, अहमदनगर आणि परभणी जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा रस्ता शहापूर - कळसूबाई - अकोले - संगमनेर - श्रीरामपूर - नेवासा शेवगाव-ऊमापुर-गेवराई असा जातो.
महाराष्ट्र राज्य महामार्ग |
---|
राजकीय महामार्ग | |
---|
प्रमुख राज्य महामार्ग | |
---|