पश्चिम त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र अगरतला येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,१८,२०० इतकी होती.