"दत्तोपंत ठेंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = दत्तोपंत ठेंगडी
| नाव = दत्तोपंत बापूराव ठेंगडी
| चित्र = Thengadijee.jpg
| चित्र = Thengadijee.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
ओळ १७: ओळ १७:
| प्रभाव =
| प्रभाव =
| प्रभावित =
| प्रभावित =
| वडील नाव =
| वडील नाव = बापूराव
| आई नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पती नाव =
ओळ २५: ओळ २५:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''दत्तोपंत ठेंगडी''' ([[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९२०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.
'''दत्तोपंत बापूराव ठेंगडी''' (जन्म : आर्वी (वर्धा), [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९२०]]; मृत्यू : पुणे, [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.

दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजींच्या]] घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.

इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.

१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.

कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, कॉंग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.

कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्‍न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.






==दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके==
==दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपले बाबासाहेब
* कार्यकर्ता
* चेंजिंग होरायझन अॅन्ड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - [[वरदानंद भारती]])
* चेंजिंग होरायझन अॅन्ड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - [[वरदानंद भारती]])
* थर्ड वे (इंग्रजी)
* वक्तृत्वाची पूर्वतयारी


{{कॉमन्स वर्ग|Dattopant Thengadi|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Dattopant Thengadi|{{लेखनाव}}}}

००:०४, २८ जुलै २०१६ ची आवृत्ती

दत्तोपंत बापूराव ठेंगडी

जन्म: नोव्हेंबर ११, इ.स. १९२०
आर्वी, ब्रिटिश भारत
(विद्यमान आर्वी, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)
मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. २००४
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: कामगार चळवळ
संघटना: भारतीय मजदूर संघ,
भारतीय किसान संघ,
स्वदेशी जागरण मंच,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू
वडील: बापूराव

दत्तोपंत बापूराव ठेंगडी (जन्म : आर्वी (वर्धा), नोव्हेंबर १०, इ.स. १९२०; मृत्यू : पुणे, ऑक्टोबर १४, इ.स. २००४) हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्यही होते.

दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत गोळवलकर गुरुजींच्या घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.

इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.

१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.

कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, कॉंग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.

कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्‍न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.



दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपले बाबासाहेब
  • कार्यकर्ता
  • चेंजिंग होरायझन अॅन्ड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - वरदानंद भारती)
  • थर्ड वे (इंग्रजी)
  • वक्तृत्वाची पूर्वतयारी