"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबूराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबूराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
* ५वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष : राजन खान
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
* ?वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : आटपाडी, नोव्हेंबर २०१०
* ?वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : आटपाडी(सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव

१०:४४, २१ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचेची नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.

या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे असावे. संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत.

  • १ले विद्रोही साहित्य संमेलन  : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
  • ४थे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
  • ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष : राजन खान
  • ९ वे विद्रोही साहित्य संमेलन  : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
  • १०वे विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
  • १०वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
  • ?वे विद्रोही साहित्य संमेलन : आटपाडी(सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
  • ११वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
  • ११वे विद्रोही साहित्य संमेलन : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव
  • ११वे विद्रोही साहित्य संमेलन : धुळे, १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : ऊर्मिला पवार , स्वागताध्यक्ष : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी


पहा : मराठी साहित्य संमेलने