"दशरथ यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
| चित्र रुंदी = ४ |
| चित्र रुंदी = ४ |
||
| चित्र शीर्षक = |
| चित्र शीर्षक = |
||
| टोपणनाव = |
| टोपणनाव =दादा यादव |
||
| जन्मदिनांक =८-१० १९७० |
| जन्मदिनांक =८-१० १९७० |
||
| जन्मस्थान =माळशिरस |
| जन्मस्थान =माळशिरस, तालुका पुरंदर(पुणे जिल्हा) |
||
|| चळवळ =परिवतर्तन व साहित्य चळवळ |
|| चळवळ =परिवतर्तन व साहित्य चळवळ |
||
| संघटना =अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड |
| संघटना =अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड |
||
| पत्रकारिता लेखन = |
| पत्रकारिता लेखन = सकाळ, पुढारी, लोकमत, नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक |
||
| पुरस्कार = युवा पत्रकार, |
| पुरस्कार = युवा पत्रकार, कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव |
||
| स्मारके = |
| स्मारके = |
||
| धर्म =शिवधर्म |
| धर्म =शिवधर्म |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
| प्रभावित = |
| प्रभावित = |
||
| वडील नाव = राजाराम |
| वडील नाव = राजाराम |
||
| आई नाव = |
| आई नाव = शातांबाई |
||
| पत्नी नाव = वर्षा |
| पत्नी नाव = वर्षा |
||
| अपत्ये = तीन |
| अपत्ये = तीन |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
}} |
}} |
||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
दशरथ यादव हे माळशिरस ता.[[पुरंदर]] जिल्हा पुणे येथील |
दशरथ यादव हे माळशिरस ता.[[पुरंदर]] जिल्हा पुणे येथील मूळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, [[साहित्यिक]], गीतकार, म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. |
||
== साहित्य लेखन == |
== साहित्य लेखन == |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
*मातकट |
* मातकट |
||
*यादवकालीन [[भुलेश्वर]] |
* यादवकालीन [[भुलेश्वर]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
*[[शिवधर्मगाथा]] ( |
* [[शिवधर्मगाथा]] (पाच हजार अंभग) |
||
==पत्रकारितेतील काम == |
==पत्रकारितेतील काम == |
||
दैनिक सकाळमध्ये उपसंपादकाचे काम केले. शिवाय केसरी, लोकमत, पुढारी, नवशक्ती आदी दैनिकांतही वेळोवेळी काम केले. वृत्तपत्रांत पंढरपूरच्या वारीच्या वार्तांकनाची सुरुवात केली. वृत्तपत्रांतून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिःशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, पुण्याच्या [[यूथ प्रेस क्लब]]चे अध्यक्ष म्हणून काम केले. |
|||
==प्रमुख संस्थाचे पदाधिकारी == |
==प्रमुख संस्थाचे पदाधिकारी == |
||
[[अखिल भारतीय मराठी |
[[अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे]]चे ते [[सासवड]] येथे राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे. |
||
[[छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]]]ची |
[[छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]]]ची सुरुवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. सासवडच्या [[आचार्य अत्रे]] मराठी साहित्य संमेलनाचे ते सुरुवातीपासून संयोजक आहेत. गाजलेल्या [[कवी]] मुलांच्या भेटीच्या उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय [[लावणी]] महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद मिळालेला आहे. |
||
== चित्रपटासाठी लेखन == |
== चित्रपटासाठी लेखन == |
||
⚫ | |||
*ढोलकीच्या तालावर -गीते |
* ढोलकीच्या तालावर -गीते |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन |
||
⚫ | |||
== मिळालेले पुरस्कार == |
== मिळालेले पुरस्कार == |
||
* जीवन संघर्ष पुरस्कार |
|||
⚫ | |||
* |
* दलित मित्र पुरस्कार |
||
* |
* नारायण सुर्वे काव्य पुरस्कार |
||
⚫ | |||
*पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार |
|||
* |
* पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार |
||
⚫ | |||
⚫ | |||
संमेलनाध्यक्षपदी निवड |
* संमेलनाध्यक्षपदी निवड (?) |
||
{{DEFAULTSORT:यादव,दशरथ}} |
{{DEFAULTSORT:यादव,दशरथ}} |
१४:४४, २३ जुलै २०१३ ची आवृत्ती
दशरथ यादव | |
---|---|
टोपणनाव: | दादा यादव |
जन्म: | ८-१० १९७० माळशिरस, तालुका पुरंदर(पुणे जिल्हा) |
चळवळ: | परिवतर्तन व साहित्य चळवळ |
संघटना: | अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड |
पत्रकारिता/ लेखन: | सकाळ, पुढारी, लोकमत, नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक |
पुरस्कार: | युवा पत्रकार, कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव |
धर्म: | शिवधर्म |
प्रभाव: | छत्रपती शिवाजीमहाराज, शरद पवार, पुरुषोत्तम खेडेकर, फुले शाहू आंबेडकर |
वडील: | राजाराम |
आई: | शातांबाई |
पत्नी: | वर्षा |
अपत्ये: | तीन |
तळटिपा: | मराठी साहित्य व प्रबोधन चळवळीत प्रभावी काम असून विपुल साहित्य लेखन केले आहे |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
दशरथ यादव हे माळशिरस ता.पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, साहित्यिक, गीतकार, म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.
साहित्य लेखन
- उन्हातला पाऊस
- गुंठामंत्री
- बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य
- मातकट
- यादवकालीन भुलेश्वर
- वारीच्या वाटेवर
- शिवधर्मगाथा (पाच हजार अंभग)
पत्रकारितेतील काम
दैनिक सकाळमध्ये उपसंपादकाचे काम केले. शिवाय केसरी, लोकमत, पुढारी, नवशक्ती आदी दैनिकांतही वेळोवेळी काम केले. वृत्तपत्रांत पंढरपूरच्या वारीच्या वार्तांकनाची सुरुवात केली. वृत्तपत्रांतून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिःशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, पुण्याच्या यूथ प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले.
प्रमुख संस्थाचे पदाधिकारी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते सासवड येथे राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना]ची सुरुवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. सासवडच्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते सुरुवातीपासून संयोजक आहेत. गाजलेल्या कवी मुलांच्या भेटीच्या उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय लावणी महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद मिळालेला आहे.
चित्रपटासाठी लेखन
- गुंठामंत्री -कथा
- ढोलकीच्या तालावर -गीते
- दिंडी निघाली पंढरीला- कथा
- भक्तिसागर या माहितीपटाचे लेखन
- महिमा भुलेश्वराचा -गीताचा अल्बम
- रणांगण - पटकथा संवाद
- सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन