जम्मू आणि काश्मीर (संस्थान)
Appearance
जम्मू आणि काश्मीर (संस्थान)
| स्थापना | 1846 |
|---|---|
| खंड | आशिया |
| देश | ब्रिटिश भारत |
| राजधानी | श्रीनगर |
| भौगोलिक गुणक | ३४°५′२४″N ७४°४७′२४″E, ३२°४४′०″N ७४°५१′०″E |
| Office held by head of state | Maharaja of Jammu and Kashmir |
| राज्यपाल/राष्ट्रपती | हरी सिंग |
| पुढील | जम्मू आणि काश्मीर (राज्य), पाकव्याप्त काश्मीर |
| नंतरचे | भारत |
| आरंभ वेळ | 1846 |
| शेवट | २६ ऑक्टोबर 1947 |
| महत्वाची घटना | भारत-पाकिस्तान पहिले युद्ध |
| विसर्जित,रद्द केले अथवा पाडले | २६ ऑक्टोबर 1947 |

जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पूर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती.