सिद्धान्तशिरोमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिद्धान्तशिरोमणी हा भास्कराचार्य यांनी इ.स. १११४ मध्ये लिहिलेला एक ग्रंथ आहे.हा ग्रंथ भारतीय गणितासाठी आधारभूत व प्रमाणग्रंथ मानल्या जातो.या ग्रंथावरच चार हजारपेक्षा जास्त टीकाग्रंथ लिहील्या गेले आहेत. सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाच्या शेवटच्या भागात शेवटच्या गोलाध्याय शून्यलब्धी म्हणजे कॅलक्युलसची प्रमेये आहेत तसेच ती वापरून केलेली गणिते व त्यांची सिद्धता आहेत.

खंड ग्रंथ[संपादन]

भास्कराचार्यांनी लिहीलेले खालील ग्रंथ या ग्रंथाचे खंडच आहेत:

इतर गणिती[संपादन]