"कवी कुंजविहारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
प्रस्तावना |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''हरिहर गुरुनाथ सलगरकर कुलकर्णी''' तथा '''कवी कुंजविहारी''' ([[इ.स. १८९६|१८९६]]-[[इ.स. १९८१|१९८१]]) हे एक मराठी कवी होते. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
{{बदल}} |
|||
⚫ | पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [https://balbharatikavita.blogspot.com/2014/11/blog-post.html]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले. |
||
⚫ | |||
[[वर्ग:मराठी कवी]] |
|||
{अपूर्ण) |
|||
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
२१:०७, ३० जुलै २०१९ ची आवृत्ती
हरिहर गुरुनाथ सलगरकर कुलकर्णी तथा कवी कुंजविहारी (१८९६-१९८१) हे एक मराठी कवी होते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [१]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.
कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.