श्रीपाद वल्लभाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवी श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकात आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवी होते. त्‍यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह बरीच साहित्य निर्मिती केली.

मधुराष्टकम्[संपादन]

मधुराष्टकम् ही कवी श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली ही एक सुंदर संस्कृत रचना आहे. मधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत कृष्णप्रेमात सगळेच कसे मधुर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. ही रचना जौनपुरी रागात गायली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

Wikisource-logo.svg
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: