शकील बदायुनी
Appearance
Indian writer (1916-1970) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १९१६ बदायूं | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | एप्रिल २०, इ.स. १९७० मुंबई | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||||
| व्यवसाय | |||||
| पुरस्कार | |||||
| |||||
शकील बदायुनी (३ ऑगस्ट १९१६ - २० एप्रिल १९७०) हे हिंदी/उर्दू भाषेतील चित्रपटांतील भारतीय कवी आणि गीतकार होते.[१][२][३]
बदायुनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी लिहिली. त्यांच्या काही लोकप्रिय कामांमध्ये संगीतमय बैजू बावरा (१९५२), मुघल-ए-आझम (१९६०) आणि साहिब बीबी और गुलाम (१९६२) यांचा समावेश आहे. ३ मे २०१३ रोजी त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा चेहरा असलेले टपाल तिकीट इंडिया पोस्टने प्रसिद्ध केले होते.
पुरस्कार
[संपादन]- १९६१ -फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "चौदहवी का चांद हो" या गाण्यासाठी, चौदहवी का चांद चित्रपट [४]
- १९६२ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "हुसनवाले तेरा जवाब नहीं" या गाण्यासाठी, घराना चित्रपट [४]
- १९६३ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "कहीं दीप जले" या गाण्यासाठी, बीस साल बाद चित्रपट[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Ziya Us Salam (16 March 2012). "Write Angle – The door at life's end (Death is a constant companion of writers)". द हिंदू (newspaper). 5 November 2019 रोजी पाहिले.
- ↑ Vandita Mishra (13 March 2012). "The Bard's Unread Poems (Shakeel Badayuni)". Indian Express (newspaper).
- ↑ "Mughal-e-Azam". Sify. 20 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2019 रोजी पाहिले.
- 1 2 3 Devesh Sharma (3 August 2016). "Remembering Shakeel Badayuni". FILMFARE.com website. 5 November 2019 रोजी पाहिले.