"म.सु. पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मधुकर सु. पाटील''' ([[इ.स. १९३१]]:[[अलिबाग]], [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी काव्यसमीक्षक असून वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी |
'''मधुकर सु. पाटील''' ([[इ.स. १९३१]]:[[अलिबाग]], [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी काव्यसमीक्षक असून वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधने नव्हती. |
||
त्या वेळच्या [[व्हर्नाक्युलर फायनल]]च्या परीक्षेत [[कुलाबा जिल्हा|कुलाबा जिल्ह्यातून]] मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील [[मुंबई]]ला आले. वडील [[वरळी]] कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या |
त्या वेळच्या [[व्हर्नाक्युलर फायनल]]च्या परीक्षेत [[कुलाबा जिल्हा|कुलाबा जिल्ह्यातून]] मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील [[मुंबई]]ला आले. वडील [[वरळी]] कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत. |
||
वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले. |
वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले. |
||
शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे [[मनमाड महाविद्यालय|मनमाड महाविद्यालयात]] प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य |
शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे [[मनमाड महाविद्यालय|मनमाड महाविद्यालयात]] आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. |
||
म.सु. पाटील यांच्या पत्नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका [[नीरजा]] या त्यांच्या कन्या आहेत. |
|||
==प्रा. म.सु.पाटील यांनी लिहिलेली पुस्तके== |
==प्रा. म.सु.पाटील यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र |
* दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र |
||
* प्रभाकर पाध्ये : वाड्मयदर्शन (संपादित, सहलेखक - गंगाधर पाटील) |
* प्रभाकर पाध्ये : वाड्मयदर्शन (संपादित, सहलेखक - गंगाधर पाटील) |
||
⚫ | |||
* लांबा उगवे आगरीं (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर) |
* लांबा उगवे आगरीं (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर) |
||
* सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध |
* सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध |
||
* ज्ञानेश्वरीचा काव्यबंध |
* ज्ञानेश्वरीचा काव्यबंध |
||
* ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध |
* ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध |
||
⚫ | |||
==पुरस्कार== |
|||
* साहित्य अकादमी पुरस्कार (२०१८) |
|||
{{DEFAULTSORT:पाटील, म.सु}} |
{{DEFAULTSORT:पाटील, म.सु}} |
१२:२८, ६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
मधुकर सु. पाटील (इ.स. १९३१:अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी काव्यसमीक्षक असून वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधने नव्हती.
त्या वेळच्या व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.
वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.
शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते.
म.सु. पाटील यांच्या पत्नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका नीरजा या त्यांच्या कन्या आहेत.
प्रा. म.सु.पाटील यांनी लिहिलेली पुस्तके
- तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे
- दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
- प्रभाकर पाध्ये : वाड्मयदर्शन (संपादित, सहलेखक - गंगाधर पाटील)
- बदलते कविसंवेदन
- लांबा उगवे आगरीं (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर)
- सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध
- ज्ञानेश्वरीचा काव्यबंध
- ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (२०१८)