राजारामचरितम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा संस्कृत भाषेतील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना छत्रपती राजाराम महाराजांच्या दरबारी असलेल्या केशव पंडिताने इ.स.१६९० मध्ये केली.हा ग्रंथ तंजावर येथील सरस्वती महाल या ग्रंथालयातून संशोधक वा.सी.बेंद्रे यांनी शोधून काढला व हा ग्रंथ इ.स.१९३१ साली प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथात संभाजी महाराजांच्या वधानंतरची परिस्थिती, राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास इत्यादी संबंधीची समग्र माहिती या ग्रंथातून मिळते.मराठ्यांचा इतिहासातील साधनातील हा महत्त्वाचा घटक आहे.

संदर्भयादी[संपादन]