Jump to content

नाईक परिवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाईक घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय कुटुंब असून राजकीय व सामाजिकदृष्ट्या या घराण्याला भारतीय व महाराष्ट्रातील राजकारणात विशेष महत्त्व आहे. इ.स. १९५२ पासून नाईक परिवारांचा पुसदवर प्रभाव आहे.[] आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पासून पुसदमध्ये या कुटुंबाचा प्रभाव आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीधवल क्रांती घडवून आणली तर , सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली.[][] सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रमुख मंत्रीपदासोबतच मुख्यमंत्री पद भूषविले. यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. या घराण्याचे सन २०१९ पर्यंत दोन सदस्य भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले आहे.

पूर्वेतिहास

[संपादन]

कुटुंबातील सदस्य

[संपादन]
  1. मनोहरराव राजुसिंग नाईक, (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)
  2. सौ. अनिता मनोहरराव नाईक (नगराध्यक्षा- पुसद)
  3. इंद्रनील मनोहरराव नाईक (राज्यमंत्री: उच्च व तंत्रशिक्षण, सार्व. बांधकाम, पर्यटन व उद्योग)
  4. ययाती मनोहरराव नाईक (जि.प.उपाध्यक्ष, यवतमाळ)
  • निलय मधुकरराव नाईक (जि.प. अध्यक्ष, आमदार)

संदर्भ

[संपादन]
  1. "पुसदची ओळख नाईक घराण्यामुळे". लोकमत. २०१४.
  2. "पुसदवर नाईकांचीच छत्रछाया". यवतमाळ: महाराष्ट्र टाईम्स. २०१४.
  3. "नाईक घराण्याची मोर्चेबांधणी". सरकारनामा ब्यूरो. २०१८.