८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केले होते.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष[संपादन]

या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे संमेलनाचे उदघाटक व स्वागताध्यक्ष सुनील तटकरे होते.

हे सुद्धा पहा[संपादन]