सदस्य चर्चा:Vikramg7969

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामाजिक परिवर्तनाचे प्रकार सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन करीत असताना परिवर्तन ही तटस्थ संज्ञा आहे हे लक्षात घ्यावे लागते. कारण यावरून आपणास परिवर्तनाची दिशा, सातत्य किंवा अन्य परिवर्तन नियमासंबंधी माहिती प्राप्त होत नाही. म्हणून अभ्यासकांनी तीन सामाजिक प्रतिमानांचा उल्लेख केलेला आहे. या प्रतिमानाच्या मदतीने बदलाच्या दिशेने बोध होतो. मात्र, परिवर्तनाची गती आणि सातत्याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही. येथे मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेल्या चर्चेप्रमाण्ेा प्रक्रिया उत्क्रांती प्रगती व अन्य संज्ञाचे विवरण अपेक्षित आहे.

प्रक्रिया:- समाजात निरंतर चालणारी क्रिया म्हणजे प्रक्रिया हाये. प्रक्रियेस समाजातील घटकात निरंतर परिवर्तन होत असते. यादृष्टीने सामाजिक परिवर्तनास प्रक्रिया मानले जाते. प्रक्रियेत घटकांचे सातत्य असते. प्रस्तुत बदल एका अवस्थेकडून दुस-या अवस्थेप्रत जाणारा असतो, मात्र या अवस्था उन्नत एकात्मिक विघटनात्मक, सहकार्य, संघर्षात्मक अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात.प्रक्रियांची उदा. म्हणून स्पर्धा, संघर्ष, सहकार्य, एकात्मता व इतर प्रक्रियांच्या उल्लेख करण्यात येतो. सारांश, प्रक्रिया म्हणजे निरंतर बदल प्रक्रियेत एका अवस्थेपासून दुस-या अवस्थेकडे परिवर्तन अपेक्षित असते मात्र प्रक्रियेतील बदलाची दिशा सांगता येत नाही.

उत्क्रांतीः- सामाजिक परिवर्तन दर्शक संज्ञामध्ये उत्क्रंातीचा विचार करावा लागेल. डार्विन यांनी जैविक उत्क्रांतीचा सिंध्दात मांडला. डार्विनच्या चिंतनाने प्रभावित होवून समाज अभ्यासकांनी सामाजिक उत्का्रंती संबंधी आपली मते मांडली. उत्क्रांती म्हणजे मंदगतीने हाणारे परिवर्तन. दुस-या शब्दात उत्क्रांती ही अशी प्रक्रिया असते, की ज्यामध्ये त्या समाजातील सुप्त आंतरिक वैशिष्टयांचा हळू हळू विकास होतो. उत्क्रंातीविषयी स्पेन्सर म्हणतो मानवी समाज सजातियतेकडून विजातियतेकडे उत्क्रंात होत असतात. माॅर्गनने कुटूंबाची उत्क्रंाती स्वैराचार अवस्थेपासून एकविवाह कुटूंब अवस्थेप्रत झाल्याचे नमुद केले आहे. थोडक्यात उत्क्रांती या परिवर्तन प्रकारातून आपणास समाजातील मंदगतीने निरंतर आणि उन्नत दिशेकडे होणारे परिवर्तन लक्षात येते. अशा प्रकारच्या बदलास दीर्घकालावधीची गरज असते. या दीर्घकालावधीत समाजातील सर्व अंगोपांग प्रस्फुटीत होतात. उत्क्रंाती ही गुणात्मक परिवर्तन दर्शविते. वृध्दी संज्ञेने संख्यात्मक बदलास स्पष्ट केले जाते. लोकसंख्येतील किंवा उत्पन्नातील वस्तूच्या किमतीमधील बदल सुचविताना प्रामुख्याने वृध्दी आणि -हास संज्ञाचा उपयोग करण्यात येतो. जसे भारतातील लेाकसंख्येत 1921 पासून सातत्याने वृध्दी होत आहे. मृत्यूदरात मात्र -हास होत आहे. एकूण वृध्दी म्हणजे परिणामात्मक परिवर्तन वृध्दीस गणनात्मक पध्दतीने मोजता येते. गुणात्मक परिवर्तनास जाणून घ्यावे लागते.

क्रंाती:-

उत्का्रंती म्हणजे मंदगतीने दीर्घकालखंडात समाजाच्या सर्व अंगोपांगाना विकसित करणारे परिवर्तन, तर क्रांती म्हणजे आकस्मिक व अमुलाग्र स्वरूपाचा बदल होय. या बदलाचा कालखंड फारच मर्यादित लागतो. म्हणून क्रंाती अकस्मात घडते असे म्हणतात. एकप्रकारे क्रांतीचे स्वरूप उग्र असते. उदा. फे्रंच राज्यक्रंाती, रशियन क्रंाती ब-याचवेळा अशा क्रंातीमध्ये हिंसा घडलेली असते. क्रंातीच्या परिणामाविषयी निश्चित प्रकारचे अंदाज बांधता येत नाही. परिणामी दुरगामी असतीलच असे म्हणता येत नाही. राजकीय क्रंातीविषयी हे कथन संयुक्तिक असले तरी सामाजिक क्रंातीचे परिणाम मात्र अनिश्चित असतात. परिवर्तन विरोधी मानले जाते. सवयीमुळे वर्तनाला दृढता येते आणि महत्वाची प्रगती प्रगती या संज्ञेसाठी उपयोगात आणल्या जाणरी प्रोग्रेस ही ंइंग्रजी ंसज्ञा लॅटीन शब्दापासून बनलेली आहे.प्रोग्रेस म्हणजे समाजस्विकृत ध्येयाच्या दिशेने गाठलेला पुढचा टप्पा होय. या ंसज्ञेने फक्त दिशेचाच बोध होत नाही, तर अंतिम ध्येयाच्या दिशेकडे टाकलेले पाउल असा अर्थ अभिप्रेत असतो.

   लुम्लेच्या मते: प्रगती म्हणजे परिवर्तन परंतू ते कोणत्याही दिशेकडे झालेले परिवर्तन नसते, तर परिवर्तनाची दिशा समाजस्विकृत असते. प्रगतीमुळे मानवी जीवनात विकास साध्य होतो. परिवर्तनातील कोणत्या टप्प्यावर समाज आहे हे कथन करता येते. प्रगती जाणिवपुर्वक केली जाते. एखादया क्षेत्रात नियोजनबध्द रितीने प्रयत्न करून प्रगती साध्य करण्यात येते. प्रगतीतून समाजाएखादया समाजातील प्रगतीचा वेध घेताना त्या समाजातील सांस्कृतिक मुल्या आधारभूत मानावी लागतात कारण संास्कृतिक मुल्यांनी ठरविलेले ध्येय प्रत्येक समाजात सारखे मानले जाईल असे म्हणता येत नाही. प्रगती मोजण्यासाठी काही गमके निष्चित करता येतात.ची उन्नती अपेक्षित असते. प्रगतीमध्ये बदलाची गती मंद असते तर कं्रातीत बदलाची गती तीव्र असते.
 एखादया समाजातील प्रगतीचा वेध घेताना त्या समाजातील सांस्कृतिक मुल्या आधारभूत मानावी लागतात कारण संास्कृतिक मुल्यांनी ठरविलेले ध्येय प्रत्येक समाजात सारखे मानले जाईल असे म्हणता येत नाही. प्रगती मोजण्यासाठी काही गमके निष्चित करता येतात.
	प्रगती या संज्ञेच्या विरोधी असणारी अधेागती ही संकल्पना देखील परिवर्तनदर्शक आहे. प्रगती म्हणजे पुढच्या दिशेकडे होणारा बदल तर अधोगती म्हणजे ध्येयाच्या विरूध्द दिशेने केलेली वाटचाल होय. एखादया व्यक्तीने समाजविचलित वर्तन केले तर त्या वर्तनास अधोगती म्हणतात. प्रमाणशुन्यता हे अधोगतीचे दुसरे उदाहरण आहे. अधोगतीमुळे समस्यांची तीव्रता वाढू लागते ते एक विघटनांचे चिन्ह असते.
   
   सामाजिक परिवर्तनाची कारणे

समाजिक परिवर्तनाच्या कारणंाची चर्चा करताना गिलिन आणि गिलिन यंानी भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक घटक, लोकसंख्येची रचना किंवा विचारप्रणालीतील बदलातून सामाजिक परिवर्तन घडून येते असे म्हटले आहे. मॅक आयव्हर आणि पेज ने जैविक, तांत्रिक व सांस्कृतिक कारणाचा उल्लेखक केला आहे. आॅगबर्न याने तांत्रिक घटकास मध्यवर्ती मानले तर हॅरी जाॅन्सन परिवर्तनासाठी तीन प्रकारच्या कारणांना जबाबदार मानतो.

   	1) समाजव्यवस्थेतील कारणे

2) समाजव्यवस्थेशी संदर्भित असलेल्या सामाजिक वातावरणाचा परिणाम 3) गैरसामाजिक वातावरणाचा प्रभाव. या कारणापैंकी कोणत्याही एका घटकाचा दुस-या घटकावर परिणाम होतो आणि परिवर्तन घडताना दिसते.

   थोडक्यात समाजिक बदलासाठी अनेकविधी कारण उत्तरदायी असतात उदा. भौगोलिक कारक, सांस्कृतिक लोकसंख्या तांत्रीकीकारक विचारप्रणाली आर्थिक कारक शिक्षण वगैरे यापैकी काही कारणांची चर्चा येथे करावयाची आहे, मात्र यामुळे राहिलेले कारणे सर्वथैव गौण आहेत असे म्हणता येणार नाही.
   1) भौगोलिक घटक

हॅरी जाॅन्सनने वातावरणाचे दोन भाग केले आहे. सामाजिक वातावरण आणि गैरसामाजिक वातावरण. या गैरसामाजिक वातावरणात भौगोलिक घटकाचा समावेश होतो. वास्तविक पाहता मानवी समाज आणि भौगोलिक परिस्थितीचा एक अविभाज्य संबध आहे. कारण कोणताही मानव समाज एका भौगोलिक परिस्थितीमध्ये वसलेला असतो. म्हणून समाजाला बृहत प्रादेशिक समुह सुध्दा म्हणतात. या भौगोलिक वातावरणात तेथील भूमी, टेकडया, पर्वत, पाउस, नदया, तलाव, समुद्र, वूक्षवेली, प्राणी थंडी, उष्णता व अन्य घटकांचा अंतर्भाव होतो. हया घटकांनी मानवी जीवनाचे पुर्णपण्ेा निर्धारण होत असे.भौगोलिक निर्धारणवादी लेप्ले हॅंटिगटनच्या मते लोकांचे स्वभाव विषेश सुध्दा भौगोलिक वातावरणाने ठरतात. आर्थिक आणि धार्मिक जीवनाला आकार देणारे ते एक प्रमुख कारण मानले जाते. हे भौगोलिक वातावरण स्थायी नसते. त्यात सारखा बदल होत असतो. दुसरा म्हणजे बदलाची गती सारखीच नसते. भौगोलिक अंगातील बदलाच्या गतीचे दोन भाग करण्यात येतात. 1) ऋतुचक्राप्रमाण्ेा होणारा नित्य बदल 2) आणि आकस्मिक परिवर्तन. या परिवर्तनात बदलाची गती विलक्षण असते. त्याला भौगोलिक उत्पादसुध्दा म्हणतात. भौगोलिक उत्पातात ज्वालामुखी, भूकंप, वादळे, अवर्षण अतिवर्षण इ. संकटाचा निर्देष करण्यात येतो. या संकटाचे वातावरणावर परिणाम होतात. आणि दुसरे म्हणजे त्या भूभागावर वसलेल्या समाजात मनुष्यहानी व वित्तहानी होते,असंख्य प्राणी मृत्यूमुखी पडतात. अशा उत्पातांना दैवी संकटे म्हणून संबोधित करण्यात येत होते. आता मात्र आपण त्यांना सामाजिक समस्या मानतो आणि त्यांच्या निराकरणासाठी निश्चित उपाय योजना करण्याचे ठरवितो. नैसर्गिक आव्हानास प्रत्युत्तर देण्याच्या मानवी प्रयत्नातून नव्या यंत्रतंत्राचा विकास झाला आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली.

  भौगोलिक वातावरणात मानवनिर्मित पध्दतीने बदल करण्याची प्रक्रिया सातत्याने चाललेली आहे. त्यात तलाव, धरणे, बांध ओलीताच्या सोयी रस्ते वृक्षांची लागवड यासमवेत आधुनिक शेतीची पध्दती, नवीन बी बियाणे, खंतंाचा वापर याचा अंतर्भाव होतो. या परिवर्तनामुळे त्या क्षेत्रातील ज्ञानात भर पडते व लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे लोकांच्या जीवनपध्दतीत बदल होतो. तो समाज प्रगतीकडे वाटचाल करतो. याचा अमिट परिणाम होतो. तसेच भौगालिक वातावरणातील बदलातून सामाजिक परिवर्तनाचा प्रत्यय येतो. जेव्हा मानवी समुह एका भूभागाकडून दुस-या भुभागाकडे स्थलांतरित होतो,  तेव्हा नवीन भूभागाशी व तेथील समाजाशी अनुकुलन करीत असताना परिवर्तन होत असते.

2) जैविक घटक:- या जैविक घटकातील बदलासाठी दीर्घकालखंड लक्षात घ्यावा लागतो. या घटकात विशेषतः अनुवंशिकता वंश आणि लोकसंख्योचा विचार करण्ेा उपयुक्त होईल. अनुंवशिक गुणांचे वंशानुसंक्रमणांच्या नियमाप्रमाण्ेा पुढील पिढीकडे संक्रमण होते (मात - पित्याकडून मुलांकडे). या संक्रमण प्रक्रियेत काही गुणाचंे हनन होते. त्याचा परिणाम पुढील पिढीच्या शारीरीक गुणवैशिष्टयावर पडतो. मुले पुर्णतः माता पित्यासारखीच नसतात. त्यांच्या शारीरिक लक्षणात सुक्ष्म का होईना अंतर भासते. अनुवंशिकतेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता प्रभावित होते. ज्यांची शारिरीक लक्षणे समान आहेत. अशा लोकसमुहाचा एक वंश बनतो. वंशातील अनेकता स्ववंःश्रेष्ठता आणि मानवी समाजाचे निर्धारण करण्याची व शासन चालविण्याची आमच्याच वंशात क्षमता आहे. इ. धोरणामुळै वंश द्वेश वांशिक तणाव, वंश संघर्ष निर्माण झालेला आढळतो. असे असले तरी वंश धारणा व परिवर्तनाचा संबंध दिसून येतो. 3) लोकसंख्या:- जैविक घटकात लोकसंख्येचा विचार केंद्रीय स्वरूपाचा आहे. लोकसंख्येत त्या समाजातील पुरूष, मुले आणि स्त्रियांचा समावेश होतो. लोकसंख्येतील वृध्दी किंवा -हास, जन्मदर मृत्यूदर लोकसंख्येचे, घनत्व, आर्युमान, आयुसंरचना स्थलांतरण इ. पैलूतील बदलाचा समाज संरचनेवर प्रभाव पडतो आणि सामाजिक परिवर्तन आपले लक्ष वेधते. लोकसंख्येतील वृध्दीमुळे शहरीकरण, गलिच्छ वस्त्या, प्रदुषण, बेकारी, गरीबी, कुपोश्षण इ. पश्न भारतीय समाजात निर्माण झाले. ते पश्न सोडविण्यासाठी संशोधनातून नवीन ज्ञानाची प्राप्ती, संस्था व संघटनाची निर्मिती झाली आहे. कुटूंब, विवाह, विवाहाचे वय, अपत्यांची संख्या व इतर पारंपरिक विचार बदलत आहेत. स्त्रियांचा दर्जा मुलांचे समाजीकरण प्रभावित झाले आहे. समाजातील स्त्री पुरूषांचे प्रमाण संतुलित असले पाहीजे. परंतू, हे संतुलन बिघडले म्हणजे स्त्री पुरूषांची संख्या कमी जास्त आणि बहुपत्नी विवाह अविवाहीतांचा पश्न कन्यामुल्य किंवा वरमुल्य पध्दती रूढ होवू लागते.

   लोकसंख्येतील सर्व लोकांची आयुगटाचे आधारे  विभागणी करण्यात येते. या आयुसरंचनेवरून लोकसंख्येचे स्वरूप स्पष्ट होते. काम करणारे अवलंबित असणारे मुल, वृध्द लक्षात येतात. आयुरचनेचा परिणाम आर्थिक क्षेत्र शैक्षणिक बाजू तसेच राजकीय बाजूसारख्या अन्य अंगावर पडतो. त्यातून सामाजिक परिवर्तन दिसून येते लोकसंख्येच्या दबावामुळे स्थलांतराची प्रक्रिया दिसून येते. अल्पसंख्याक बहुसंख्याक असे वर्गीकरण लोकसंख्येच्या विभागणीने ठरते.

सारंाश जैविक घटकात समाविष्ट असणा-या विविध पैलूंचे समाजावर दुरगामी परिणाम होतात आणि सामाजिक परिवर्तन लक्षात येते. 4) संास्कृतिक घटक:-संस्कृती आणि समाजात विभाजक रेषा काढणे कठीण आहे. संस्कृतीला समाजाचे अद्वितीय वैशिष्टये मानतात. संस्कृतीत भौतिक व अभौतिक अंगाचा अंतर्भाव होतो. समाजातील ज्ञान, विश्वास कला नितीतत्वे कायदा सवयी आणि मानवाने समाज सदस्य या नात्योन प्राप्त केलेल्या गोष्टी संस्कृतीत येतात. हया संास्कृतिक घटकात परिवर्तन झाले म्हणजे त्या परिणामातून सामाजिक बदल दिसून येतो सांस्कृतिक परिवर्तनातून सामाजिक परिवर्तन होते हे स्पष्ट व्हावे. कोणत्याही समाजातील संस्कृती स्थायी नसते. शोध व प्रसरण प्रक्रियेतून संस्कृतीत बदल होतो. एका समाजाच्या संपर्कात दुसरा समाज आला म्हणजे संस्कृती संक्रमण व संस्कृती प्रसरणाची प्रक्रिया कार्यान्वीत होते. अर्थात, यासाठी दोन्ही समाजाची तयारी आवश्यक असते. समजा एखादया समाजाने सांस्कृतिक गुणांचा स्वीकार केला नाही तर बदलाची प्रक्रिया घडणार नाही. लोकांच्या परंपरागत धारणा विश्वास मुल्ये भीती संशय वगैरे कारणामुळे विरोध होतो. अर्थात परिवर्तनाची वाढती आकांक्षा असलेल्या समाजात अडथळयांचे प्रमाण कमी असते किंवा अडथळयांवर मात केली जाते. मॅक आयव्हरचे मते तांत्रिक घटकात परिवर्तन झाले, म्हणजे लोकाचंे आचार विचार मुल्ये विश्वास संस्था संघटना प्रभावित होतात, कारण तांत्रिक घटकाच्या स्वीकारावर सांस्कृतिक घटकाचंा प्रभाव असतो. भारताने शांततेसाठी अणू ही भूमिका स्वीकारलेली आहे आणि अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमावर अणुबाॅम्ब टाकून आपली विनाशाची भूमिका सिध्द केली आहे. तांत्रिक घटकाच्या प्रभावाने अमेरिकेत भांडवलशाहीचा उदय होणे व रशियात साम्यवादाचे प्रचलन होणे हे सांस्कृतिक घटकाचे फलित आहे. मॅक्स वेबरने केलेली चर्चा सांस्कृतिक घटकाकडून आर्थिक जीवन कसे प्रभावीत होते हे सांगणारी आहे. ज्ञानातीलबदल हे परिवर्तनाचे मुलभूत कारण आहे. विषमता अन्याय जन्मजात श्रेष्ठतवाएवजी समता समान न्याय कतृत्व महत्व इंहवादी धारणाची संस्कृती यासारख्या मुल्यात्मक बदलातून भारतीय आधुनिक समाजाची घडण होत आहे. थोडक्यात संास्कृतिक घटकातील बदलातून समाजात अनेक आंदोलने होतात. आणि परिवर्तनाची प्रक्रिया आपले लक्ष आकर्शित करते. 5) तांत्रिक घटक:- आधुनिक काळात सामाजिक परिवर्तनासाठी जबाबदार असलेल्या घटकात तांत्रिक घटकांचा अनुक्रमाने निर्देश करावा लागतो. तांत्रिक घटकामुळै उत्पादन व्यापार दळणवळणाच्या व इतर क्षेत्रात क्रांती झाली. नवीन तंत्र आणि यंत्राचे प्रचलन झाले. मॅक आयव्हर आणि पेजच्या मते तांत्रिक घटकामुळे झालेले परिवर्तन व्यापक स्वरूपाचे आहे. वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर या शक्तीवर चालणारी यंत्रे विकसित झाली. आगगाडी सुरू होवून दळणवळणाच्या क्षेत्रात का्रंती झाली. नवीन तंत्र आणि यंत्राचे प्रचलन झाले. मॅक आयव्हर आणि पेजच्या मते तांत्रिक घटकामुळै झालेले परिवर्तन व्यापक स्वरूपाचे आहे. वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर या शक्तीवर चालणारी यंत्रे विकसित झाली. आगगाडी सुरू होवून दळणवळणाच्या क्षेत्रात का्रंती झाली. समाजात गतिशिलता निर्माण झाली. व्यापार वाढला व शहरीकरणाची प्रक्रिया आरंभ झाली. डाॅ. धुर्ये म्हणतात तांत्रिक कारणाचा वस्त्रोदयोगात उपयोग करण्यात आला. लोकांच्या जीवनात गतीशिलता आर्थिक स्थैर्य व्यावसायिक गतिशीलता निर्माण झाली. जातीप्रथेवर आघात झाले.

   श्रमविभागणीच्या तत्वानुसार नांगर चालविणे हे पुरूषांचे काम मानण्यात येते. कारण ते जड काम असून स्त्रियांच्या क्षमतेबाहेरील आहे. परंतू स्वयंचलित टॅक्टरचे प्रचलन झाल्याकारणाने आता स्त्रिया टॅक्टर चालवू शकतात. याचा परिणाम स्त्रियांच्या दर्जावर कामाच्या व्याप्तीवर आणि भूमिकावर झाला असून, श्रम विभागणीचा आधार बदलला आहे.

आॅगबर्नच्या रेडिओच्या शोधाचा समाजीवनावरील परिणामात असे आढळले की रेडिओमुळै शिक्षण, राजकारण करमणुक, संदेषवाहन, धर्म , व्यापार आर्थिक जीवन कृषी व अन्य क्षेत्रात दीडशे प्रकारचे बदल झाले. तांत्रिक ज्ञानाच्या प्रभावााने उत्पादनाच्या क्षेत्रात का्रंती होते. उत्पादन साधनामध्ये भांडवलदार आणि श्रमिक वर्ग निर्माण होतात यानाच शोषित वर्ग असेही म्हणतात. माक्र्सच्या मते वर्गसंघर्ष व साम्यवादाचा उदय अपरिहार्य ठरतो आणि तांत्रिक घटकाला परिवर्तनाला जबाबदार मानले आहे. अशा प्रकारे तांत्रिक घटकाच्या प्रभावामुळे औदयोगिकरण, शहरीकरण, व्यापारीकरण, गतिशीलता वृध्दी संघटनाचे प्रचलन होते. तांत्रिक घटकांच्यावर निर्देशित केलेल्या प्रकार्यात्मिक बाजूबरोबरच अपकार्यात्मक बाजू दुर्लक्षित करता येणार नाही. वाढलेल्या गलिच्छ वस्त्या औपचारीक संबंध वेश्यावृत्ती, भिक्षाप्रवृत्ती, मदयपान वगैरे विचलित वर्तनाचे तांत्रिक घटकाशी संबंधित आहेत. थोडक्यात सर्व सामान्यपणे तांत्रिक कारक परिवर्तनासाठी उत्तरदायी आहे आणि दिवसेंदिवस या कारकाचा प्रभाव वाढत आहे.

   या कारणांबरोबर आर्थिक निर्धारणवादी अभ्यासक आर्थिक घटकाला परिवर्तनासाठी प्रेरक घटक मानतात. शिक्षणामुळे समाजात फार मोठया प्रमाणात व्यावसायिक, स्थानिक आणि सामाजिक चलनशिलता निर्माण होते. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सांधा आहे. सामाजिक परिवर्तनाचे मागे काही मानसिक प्रेरणा असतात, ज्या समाजात अशा प्रेरणा प्रगल्भ स्वरूपात असतात. तेथे परिवर्तन घडते आणि प्रेरणांचा अभाव हे समाजाच्या स्थितीला तेच कारण असते.

सामाजिक परिवर्तनाचा स्वीकार:- समाजजीवनात परिवर्तनाचा स्वीकार करण्यात येतोच असे नाही, काही वेळा परिवर्तन न करता सुध्दा येत नाही नव्यान लागलेल्या शोधातून परिवर्तन साध्य होईल अशी ग्वाही कुणालाही देता येत नाही. कदाचित आज नाकारलेल्या शोधाचा स्वीकार पुढे करण्यात येईल. शोधाचा स्विकार म्हणजे एक प्रकारे परिवर्तनाला प्रतिसाद होय. मात्र त्यासाठी त्या क्षेत्रात शोधाची नितांत आवश्यकता हे स्पष्ट झाले पाहीजे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे स्वस्त इंधन मिळावे यासाठी डिझेल किंवा सौरशक्तीचा वापर करावा काय ?हयाबाबतीत लागलेले शोध स्वीकारण्यास लोक उत्सुक असतात. दुसरे म्हणजे पुर्वापार चालत आलेल्या गोष्टीपेक्षा नवीन गोष्टीमुळे जास्तीचा फायदा होतो. यावर लोकांचा विश्वास बसला पाहीजे. अशी स्वयंसिध्द उपयोगिता परिवर्तनास मदत करते. आर्थिक संपन्नता भौगोलिक परिस्थिती, मानसिक प्रेरणा व प्रथा परंपराची पकड नसली म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा स्विकार केला जाता. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी स्वीकारतात आणि नवीन वर्तनास विरोध करतात. या हेतूने सवय

   अंधश्रध्दा स्वार्थ प्रेरित धारणा प्रथा परंपरा पोथी निष्ठता आळशी वृत्ती परिवर्तनाच्या स्वीकारात अडथळे बनतात.

सामाजिक परिवर्तनाची विरोधक तत्वे मानवी समाजात सतत परिवर्तन होत असले तरी परिवर्तनाची गती सर्वत्र सारखी नसते. यावरून परिवर्तनाचे गतिभिन्नता हे वैशिष्टये सांगितले जाते. दुसरे म्हणजे एका समाजातील विभिन्नता अंगात बदलाची गती वेगवेगळी असते. सर्व समाजात आणि समाजातील विभिन्न अंगात बदलाची गती एकसारखीच का नसते? यासंबधाचा विचार करताना परिवर्तनाला प्रेरणा देणा-या तत्वाचे प्राबल्य आणि सोईस्कर परिस्थिती असली म्हणजे परिवर्तनाची गती जास्त असते. याउलट बदलासाठी प्रेरणा देणा-या तत्वाचे कमी प्रमाण आणि विपरित परिस्थीती परिवर्तनाला अवरोधक बनते. 1) जडता:- सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत व्यक्ती केंद्रीय असते. व्यक्तीची परिवर्तनाची मानसिक तयारी त्यात आधारभूत असते. व्यक्तीजवळ बदलाची आकांक्षा म्हणजेच मानसिक जिद्द असली पाहीजे. म्हणजे परिवर्तन प्रत्ययास येते. याउलट मानसिक जिद्दीचा अभाव, जडवादी प्रवृत्ती, निष्क्रीयत्व बदलाला अडथळा असते. ब-याच व्यक्ती जडतेतून दैववादाकडे झुकतात. आम्ही आपली गरीब माणेस काय करू शकतो बरे ! या प्रकारची मनोवृत्ती बाळगतात. ही जडता व शैथिल्य परिवर्तनाल मारक असते. भारतातील अनुसूचित जमातीमध्ये अशी जडता आलेली आहे. अर्थात जडता कायमची नसते लोकानंा हया विशिष्ट मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्ेा आवश्यक असते. 2) सवयी:- एक विशिष्ट प्रकारचे वर्तन पुनः पुनः करण्याची प्रवृत्ती म्हणजे सवय होय सवयीत व्यक्ती तोच तो वर्तनप्रकार स्वीकारतो. त्यात बदल करण्याची व्यक्तीची तयारी नसते. लोक सवयीचे गुलाम बनतात परंपरेने चालत आलेल्या गोष्टी स्वीकारतात आणि नवीन वर्तनास विरोध करतात. या हेतूने सवय परिवर्तन विरोधी मानले जाते. सवयीमुळे वर्तनाला दृढता येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सवयी लोाकंाना सुरक्षा प्रदान करतात. अर्थात दृढता व सुरक्षेमुळे जडता येते. व्यक्ती गोष्टी स्विकारण्यात उदयुक्त होत नाहीत. 3) संषय:- निष्क्रियतेला संषयाची जोड असली म्हणजे परिवर्तनाला पायबंद बसतो. पण संषयाची भावना प्रगतीला मारक असते. संषय म्हणजे एखादया गोष्टीसबंधी तिच्या परिणामाबाबत असणारी अनिष्चिततेची भावना काय होईल ? कसे होईल ? इ. प्रश्न संषयातून विचारणयात येतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या कर्तुत्वावर होतो. संषय दूर झाला म्हणजे कार्याला गती येते. आरंभी आगगाडी सुरू झाली तेव्हा लोक भूत धावते असे म्हणून गाडीवर दगडफेक करीत. लोक गाडीत बसत नसत. परंतु पुढील काळात संषय दुर होतात. लोक आगगाडीतून प्रवास करू लागते. थोडक्यात संषयातून विरोध होतो काही काळाने भिती दूर होते व बदलाचा स्वीकार करण्यात येतो.' 4) परंपरा:- परंपरा म्हणजे गतकाळापासून स्वीकारलेली वर्तनरिती होय. जुने ते सोने असे तत्व परंपरेत असते. त्यामुळे लोकपरंपरेचा अंधप्रवृत्तीने स्वीकार करतात आणि नवीन विचार मुल्ये विष्वास ज्ञान त्या गतीने स्वीकारत नाहीत. परंपरेचा पगडा सर्वत्र असतो.' काही परंपराना शताकंाचा इतिहास असतो तर काही परंपरा त्याज्य असतात आणि समाजातील सर्व परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत हे मानण्ेा चुक असते. काही परंपरा आवश्यक व हिताचा सुध्दा असतात, मात्र अनिष्ट आणि अयोग्य परंपरा टाकून नवीन आधुनिक विचारांचा स्वीकार करणे परिवर्तनासाठी आवश्यक असते. 5) निहीत संबंध:- निहीत संबंध म्हणजे स्वार्थी हितसंबंध होय. समाजातील काही व्यक्तीच्या स्वार्थी हितसंबंधास धोका निर्माण झाला म्हणजे त्या व्यक्ती आपल्या स्वार्थाची जोपासना करण्यासाठी इतरांवर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर किंवा दिलेल्या आदेशावर हल्ले करतात. बालश्रमिक प्रतिबंध कायदा पास शासनाने केला गुलामगिरी बंद करणा-या कायदयावर असाच हल्ला केला होता. कारण त्यात गुलामांच्या मालकाचे स्वार्थी हितसंबंध गुंतलेले होते. व्यक्तीचे उत्पन्न प्रतिष्ठा आणि आकांक्षेला ज्या बदलातून विरोध करण्यात येतो ते बदल जनसामान्यासाठी हितावह असले तरी स्वार्थी लोक आपल्या निहीत संबंधाकरीता विरोध करतात. त्यातून परिवर्तनाला अवरोध निर्माण होतो. 6) अज्ञात:- लोकजीवनात असलेले अज्ञात परिवर्तनाला विरोधात्मक ठरते. शासनाने राबवलेल्या योजनेबद्दल लोकांना माहिती नसली म्हणजे योजनेचा परिणाम दिसून येत नाही. अज्ञानाने एक प्रकारचे अंधत्व येते नवीन विचार मुल्ये विश्वास ज्ञानाचा स्वीकार केला जात नाही या हेतूने शिक्षणाने प्रगतीची दारे खुली होतात असे म्हटले जाते. अंधश्रध्दांचे उगमस्थान अज्ञान असते. स्वयंकेंद्रियतेच्या प्रवृत्तीमुळे सुध्दा परिवर्तनाला विरोध करण्यात येतो डबक्यास सागर मानणारी कुपमंडुक धारणा प्रबळ बनते. - सांस्कृतिक पश्चायन:- सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन करताना आॅगबर्न यांनी 1922 साली सोशल चेंज या ग्रंथात सर्वप्रथम सांस्कृतिक पश्चायन ही संकल्पना मांडली आहे. संस्कृती ही भौतिक व अभौतिक यांनी मिळून बनलेली आहे. भौतिक अंगात त्या समाजातील दृष्य, स्पर्ष आणि वस्तूरूप संस्कृतीचा समावेष होतो उदा. टेलिफोन, विमान जहाज आगगाडी कारखाने टेलिव्हीजन इ. अभौतिक संस्कृतीत समाजातील अदृष्य अस्पर्ष आणि मनोमन आकलन होणा-या प्रथा परंपरा संकेत विश्वास ज्ञान यांचा अंतर्भाव होतो. संस्कृतीतील भौतिक व अभौतिक भाग परस्पर संबंधित आणि परस्परावलंबित असतात. परंतू परिवर्तनाची गतीत फरक असतो. भौतिक मध्ये तीव्र गतीने तर अभौतिकमध्ये मद गतीने बदल होत असतो. या दोन भागातील असमान परिवर्तनाच्या गतीमुळे अभौतिक भाग मागे राहतो. या दशेला आॅगबर्न ने संास्कृतिक पश्चायन म्हटले आहे. सांस्कृतिक पश्चायन संकल्पनेचे उदा. म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पेालीसांच्या संख्येत वाढ होणे तीव्र तांत्रिक परिवर्तनाचे संदर्भात समाजातील कुटंूब आर्थिक जीवन धार्मिक विश्वास यासारखी उदा. दिली जातात.

   पश्चायन प्रक्रियेत परिवर्तनाच्या असमान गतीमुळे तणाव आणि संघर्षाचा उद्भव होतो म्हणून अभ्यासक सामाजिक समस्यांच्या उद्भवाची चर्चा करताना पश्चायनाला एक कारण मानतात.

आॅगबर्नने मांडलेल्या सांस्कृतिक पश्चायनवर टिका करण्यात आली आहे. मॅक आयव्हर व पेज यांच्या मते या संकल्पनेत परिवर्तनासाठी तांत्रिक घटक एकमात्र जबाबदार असतो असे गृहितक स्वीकारलेले आहे. त्यामुळे हे पश्चायन एकप्रकारे तांत्रिक पश्चायन आहे टायलरने संस्कृतीचे भौतिक व अभौतिक भागात केलेले वर्गीकरण मान्य नाही सोरोकिन म्हणतो प्रथम भौतिक अंगात बदल होता हे बरोबर वाटत नाही कारण काही समाजात अभौतिकातील बदलाची गती भौतिकगतीपेक्षा जास्त नसते. या सर्व प्रकारच्या टीका लक्षात घेवून आॅगबर्नने 1957 मध्ये आपल्या मुळ संकल्पनेच्या व्याख्येत बदल केला. यांच्या मते संस्कृतीतील भौतिक आणि अभौतिक या दोन अंगापैकी कोणतेही एक अंग जलद गतीने बदलते आणि त्या प्रमाणात दुसरे अंग परिवर्तीत होत नाही. या दशेला सांस्कृतिक पश्चायन म्हणतात.

   सांस्कृतिक पश्चायनाचा अभ्यास सामाजिक परिवर्तन सामाजिक समस्या सामाजिक विकासातील पश्न आणि संस्कृतीचे अध्ययनात करण्यात येतो.
   सामाजिक परिवर्तनाची विरोधक तत्वे 

मानवी समाजात सतत परिवर्तन होत असले तरी परिवर्तनाची गती सर्वत्र सारखी नसते यावरून परिवर्तनाचे गतिभिन्नता हे वैशिष्टये सांगितले जाते. दुसरे म्हणजे एकासमाजातील विभिन्नता अंगात बदलाची गती वेगवेगळी असते. सर्व समाजात आणि समाजातील विभिन्न अंगात बदलाची गती एकसारखीच का नसते, यासंबधा विचार करताना परिवर्तनाला प्रेरणा देणा-या तत्वाचे प्राबल्य आणि सोईस्कर परिस्थिती असली म्हणजे परिवर्तनाची गती जास्त असते. याउलट बदलासाठी प्रेरणा देणा-या तत्वाचे कमी प्रमाण आणि विपरित परिस्थीती परिवर्तनाला अवरोधक बनते. 1) जडता:-सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत व्यक्ती केंद्रीय असते व्यक्तीची परिवर्तनाची मानसिक तयारी त्यात आधारभूत असत. व्यक्तीजवळ बदलाची आकांक्षा म्हणजेच मानसिक जिद्द असली पाहीजे म्हणजे परिवर्तन प्रत्ययास येते. याउलट मानसिक जिद्दीचा अभाव जडवादी प्रवृत्ती निष्क्रीयत्व बदलाला अडथळा असते ब-याच व्यक्ती जडतेतून दैववादाकडे झुकतात. आम्ही आपली गरीब माणसे काय करू शकतो बरे ! या प्रकारची मनोवृत्ती बाळगतात ही जडता व शिथिल परिवर्तनाल मारक असते भारतातील अनुसूचित जमातीमध्ये अशी जडता आलेली आहे. अर्थात जडता कायमची नसते. लोकानंा हîा विशिष्ट मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्ेा आवश्यक असते. 2) सवयी:- एक विशिष्ट प्रकारचे वर्तन पुनः पुनः करण्याची प्रवृत्ती म्हणजे सवय होय. सवयीत व्यक्ती तोच तो वर्तनप्रकार स्वीकारतो त्यात बदल करण्याची व्यक्तीची तयारी नसते. लोक सवयीचे गुलाम बनतात. गोष्ट म्हणजे सवयी लोाकंाना सुरक्षा प्रदान करतात. अर्थात दृढता व सुरक्षेमुळे जडता येते. व्यक्ती गोष्टी स्विकारण्यात उदयुक्त होत नाहीत. 3) संषय:- निष्क्रियतेला संषयाची जोड असली म्हणजे परिवर्तनाला पायबंद बसतो. पण संषयाची भावना प्रगतीला मारक असते. संषय म्हणजे एखादया गोष्टी सबंधी तिच्या परिणामाबाबत असणारी अनिश्चिततेची भावना काय होईल कसे होईल? इ. प्रश्न संषयातून विचारण्îात येतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या कर्तुत्वावर होतो संषय दूर झाला म्हणजे कार्याला गती येते. आरंभी आगगाडी सुरू झाली तेव्हा लोक भूत धावते असे म्हणून गाडीवर दगडफेक करीत. लोक गाडीत बसत नसत, परंतु पुढील काळात संषय दुर होतात. लोक आगगाडीतून प्रवास करू लागते. थोडक्यात संषयातून विरोध होतो. काही काळाने भिती दूर होते व बदलाचा स्वीकार करण्यात येतो. 4) परंपरा:- परंपरा म्हणजे गतकाळापासून स्वीकारलेली वर्तनरिती होय. जुने ते सोने असे तत्व परंपरेत असते. त्यामुळे लोकपरंपरेचा अंधप्रवृत्तीने स्वीकार करतात आणि नवीन विचार, मुल्ये विश्वास ज्ञान त्या गतीने स्वीकारत नाहीत. परंपरेचा पगडा सर्वत्र असतो. काही परंपराना शताकंचा इतिहास असतो. सर्व परंपरा त्याज्य असतात, आणि समाजातील सर्व परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत हे मानण्ेा चुक असते. काही परंपरा आवश्यक व हिताच्या सुध्दा असतात, मात्र अनिष्ट आणि अयोग्य परंपरा टाकून नवीन आधुनिक विचारांचा स्वीकार करणे परिवर्तनासाठी आवश्यक असते. 5) निहीत संबंध:- निहीत संबंध म्हणजे स्वार्थी हितसंबंध होय. समाजातील काही व्यक्तीच्या स्वार्थी हितसंबंधास धोका निर्माण झाला म्हणजे त्या व्यक्ती आपल्या स्वार्थाची जोपासना करण्यासाठी झाला म्हणजे त्या व्यक्ती आपल्या स्वार्थाची जोपासना करण्यासाठी इतरांवर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर किंवा दिलेल्या आदेशावर हल्ले करतात. बालश्रमिक प्रतिबंध कायदा पास शासनाने केला गुलामगिरी बंद करणा-या कायदयावर असाच हल्ला केला होता. कारण त्यात गुलामांच्या मालकाचे स्वार्थी हितसंबंध गुंतलेले होते. व्यक्तीचे उत्पन्न, प्रतिष्ठा आणि आकांक्षेला ज्या बदलातून विरोध करण्यात येतो ते बदल जनसामान्यासाठी हितावह असले तरी स्वार्थी लोक आपल्या निहीत संबंधाकरीता विरोध करतात. त्यातून परिवर्तनाला अवरोध निर्माण होतो. असलेले अज्ञात परिवर्तनाला विरोधात्मक ठरते शासनाने राबवलेल्या योजनेबद्दल लोकांना माहिती 6) अज्ञात:- लोकजीवनात असलेले अज्ञात परिवर्तनाला विरोधात्मक ठरते शासनाने राबवलेल्या योजनेबद्दल लोकांना माहिती नसली म्हणजे योजनेचा परिणाम दिसून येत नाही. अज्ञानाने एक प्रकारचे अंधत्व येते नवीन विचार मुल्ये विश्वास ज्ञानाचा स्वीकार केला जात नाही या हेतूने शिक्षणाने प्रगतीची दारे खुली होतात असे म्हटले जाते. अंधश्रध्दांचे उगमस्थान अज्ञान असते स्वयंकेंद्रियतेच्या प्रवृत्तीमुळे सुध्दा परिवर्तनाला विरोध करण्यात येतो डबक्यास सागर मानणारी येतो डबक्यास सागर मानणारी कुपमंडुक धारणा प्रबळ बनते.

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting[संपादन]

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)[reply]

गुन्हा आणि समाज[संपादन]

समाजशास्त्र आणि गुन्हा या दोन विषयांमध्ये अत्यंत जवळचे संबंध आहेत. समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करताना गुन्हा, गुन्हेगारी आणि गुन्ह्याशी संबंधित असणाÚया विविध बाबींचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्राची व्याख्या करताना समाजशास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, समाजशास्त्र हे समाजाचे सामान्य विज्ञान आहे. हे म्हणजे It is general science of society. या अनुषंगाने असे म्हणता येते की, समाजशास्त्र विषयात समाजात घडणाÚया विविध घटनांचे अध्ययन केल जाते. समाजशास्त्र विषयात सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, समूह, इत्यादींचा सखोल अभ्यास केला जातो. त्याच बरोबर समाजात घडणाÚया विविध घटनांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे गुन्हेगारी हा घटक समाजशास्त्र विषयाचा अभ्यास मानला जातो. गुन्हा समाजात घडत असतो, व्यक्तींकडून घडतो आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सर्व समाजातील घटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे गुन्हेगारीचा अभ्यास समाजशास्त्रात केंद्रस्थाने मानला जातो. त्यामुळे समाजशास्त्र विषयात गुन्हेगारीचा अभ्यास केला जातो. आता आपण गुन्हेगारीची संकल्पना सविस्तरपणे अभ्यासू. गुन्हा संकल्पना प्रत्येक समाजात विशिष्ट प्रमाणके आणि कायदे असतात. लोकांनी प्रमाणके आणि कायद्यानुसार वर्तन करावे अशी समाजाची अपेक्षा असते. तसेच लोकांनी प्र्रमाणके आणि कायद्यांचे पालन करावे याबाबतचे काही निर्बंध असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रमाणके आणि कायदे लक्षात घेऊन त्यानुसार वर्तन करतो. परंतु समाजातील सर्वच लोक प्रमाणके आणि कायद्यानुसार वर्तन करतीलच असे नाही. काही लोक प्रमाणके आणि कायद्यांचे उल्लंघन करतात. म्हणजेच हे लोक विचलनात्मक वर्तन करतात. लोकांचे हे विचलनात्मक वर्तन समाज आणि कायद्याविरोधी असते. लोकांच्या समाजविरोधी आणि कायद्याविरोधी वर्तनास ‘गुन्हा’ असे म्हणतात. पूर्वी समाजात धर्माचा विशेष प्रभाव होता. लोकांनी आपल्या धर्मानुसार वर्तन केलेच पाहिजे असे बंधन होते. धर्माच्या विरूद्ध वर्तन करणे पाप मानले जायचे. धर्माच्या प्राभवामुळे प्रत्येक व्यक्ती धार्मिक नियम, रीतिरिवाज, परंपरा इत्यादींचे निमूटपणे पालन करायचा. त्यामुळे समाजविरोधी वर्तन सहसा घडून येत नव्हते. म्हणजे समाजावर नियंत्रण ठेवण्याचे अतिशय महत्वाचे कार्य धर्माद्वारे केले जात होते. आधुनिक काळात मात्र धर्माचा प्रभाव कमी झाला. लोकांनी विचलनात्मक वर्तन करू नये याकरिता धर्माची जागा कायद्याने घेतली आहे. आज संपूर्ण जगात सामाजिक नियंत्रणाचे कार्य कायद्याद्वारे केले जाते. जे लाके कायद्याचे पालन करीत नाही म्हणजेच कायद्याचे उल्लंघन करतात अशा कायदाविरोधी वर्तनास गुन्हा म्हटले आहे. गुन्हा करणे म्हणजेच समाजविरोधी वर्तन करणे होय. मॅनहिम यांनी गुन्हîाची व्याख्या करतांना असे स्पष्ट केले की, ‘गुन्हा म्हणजे समाजविरोधी व्यवहार होय’ प्राचीन काळापासून गुन्हîास पाप मानले जाते. गुन्हा म्हणजे समाजविरोधी केलेले कृत्य होय. गुन्हा करणा-या व्यक्तीस वाईट व्यक्ती असे देखील संबोधिले जाते. आधुनिक काळात कायद्यास विशेष महत्व आहे. समाजातील व्यक्तींनी कशाप्रकारे वर्तन केले पाहिजे याचे निर्धारण कायद्याद्वारे केले जाते. तसेच प्रत्येक व्यक्तीने कायद्यानुसार वर्तन करावे अशी अपेक्षा असते. जे लोक जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना गुन्हेगार म्हणतात. गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा दिली जाते. तरी देखील समाजात गुन्हयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे गुन्हेगारीची एक ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. गुन्हेगारीचे अध्ययन करीतझाली आहे. गुन्हेगारीचे अध्ययन करीत असताना गुन्हा म्हणजे काय? हे स्पश्ट करणे आवश्यक आहे. गुन्हयाची वैधानिक आणि समाजशास्त्रीय दृश्टीने व्याख्या केली जाते. गुन्हयाची वैधानिक संकल्पना (Legal concept of crime) कायद्याद्वारा ज्या गोष्टी निशिध्द मानल्या आहेत अशा गोष्टी करणे म्हणजे गुन्हा होय. समाजातील प्रचलित कायद्याच्या विरूध्द असलेले, व्यक्तींचे कोणतेही वर्तन. हे वैधानिक दृश्टिकोनातून गुन्हयाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत. व्याख्या ; 1) गिलिन ‘‘कायदेशिरदृष्ट्या गुन्हा म्हणजे एखाद्या देशातील कायद्याचे उल्लंघन होय’’ (“From the legal point of view, crime is an offence against the law of the land.” Gillin and Gillin.) 2) इलियट आणि मेरिल (Elliott and Merill) ‘‘गुुन्हा म्हणजे कायद्याच्या विरूद्ध होणारे वर्तन की, जे केले गेल्यास, मृत्यूदंड किंवा कारागृहात किंवा सुधारगुहात किंवा तत्सम जागी डांबून ठेवण्याची शिक्षा दिली जाते’’. 3) डाॅ. एम. जे. सेठना ‘‘ गुन्हा म्हणजे असे कोणतेही कार्य किंवा दोष होय, जे संबंधित देशाच्या प्रचलित कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे.’’ 4) हर्टन आणि लेस्ली ‘कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन म्हणजे गुन्हा होय’’ वैधानिक किंवा कायद्याच्या विरूद्ध केलेले वर्तन म्हणजे गुन्हा होय. या व्याख्यांमध्ये फक्त कायदाविरोधी वर्तनाचा समावेश गुन्हयांमध्ये केला आहे. वैधानिक दृश्टिकोनातून करण्यात आलेली व्याख्या परिपूर्ण नाही, कारण प्रचलित कायद्याच्या विरूद्ध केले जाणारे वर्तन गुन्हा ठरते. परंतु कायद्याच्या चैकटीत असणारे, पण समाजविघातक असणारे वर्तन मात्र गुन्हा ठरत नाही. त्यामुळे सामाजिक मूल्य आणि सामाजिक व्यवस्थेविरूद्ध असलेल्या वर्तनास समाजाने वाईट आणि निशिद्ध मानले असले तरी त्याबाबत कायदा नसल्याने ते वर्तन कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरत नाही. याउलट एखादे साधे वर्तन पण ते कायद्याचे उल्लंघन करणारे असेल तर असे वर्तन गुन्हा ठरते. नैतिक दृष्टीने अयोग्य असलेले वर्तन हे गुन्हा समजले जाईलच असे या व्याख्ये मध्ये नाही. गुन्हîाची समाजशास्त्रीय संकल्पना: वैधानिक संकल्पनेद्वारे गुन्हयाचे स्पष्टीकरण केले जाते. परंतु हे स्पष्टीकरण अपूर्ण आहे. म्हणून समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून गुन्हîाची संकल्पना मांडली आहे. गुन्हîाची समाजशास्त्रीय संकल्पना ही अतिशय व्यापक आहे. कायद्याची मान्यता असो अथवा नसो, जे वर्तन हे समाजविरोधी असेल

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities[संपादन]

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा[संपादन]

नमस्कार Vikramg7969,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०२१[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.