मेघदूत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मेघदूत हे कवी कालिदासाने लिहिलेले संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. या महाकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- शोभना आगाशे (१७ जुलै, इ.स. २०११). मेघदूताचे मराठी अवतार. लोकसत्ता. (मराठी मजकूर)