"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Yashwantrao Holkar.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (''फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान'' या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)]]
[[चित्र:Yashwantrao Holkar.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (''फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान'' या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)]]
'''यशवंतराव होळकर''' (३ डिसेंबर, इ.स. १७७६ - २८ ऑक्टोबर, इ.स. १८११) हा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] सरदार व [[इंदूर संस्थान|इंदूर संस्थानाचे]] संस्थानिक वतनदार राजा होता. याने इ.स. १७९७ ते इ.स. १८११ या कालखंडात इंदूर संस्थानाचा कारभार सांभाळला. [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध]] उद्भवलेल्या राजकीय वादातून याने पेशव्यांचे ठाणे असलेल्या [[पुणे|पुण्यावर]] चाल केली. इंदूरकर व पुणेकर मराठा सैन्यांमध्ये ऑक्टोबर, इ.स. १८०२ साली [[पुण्याची लढाई]] झडली व त्यात होळकरांच्या इंदूरकर सैन्याचा विजय झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून पळ काढून कोकणपट्टीकडे कूच केल्यावर त्याच्या जागी [[अमृतराव पेशवे|अमृतरावास]] पेशवेपदाची वस्त्रे देवविण्यात याने पुढाकार घेतला. यशवंतराव यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम लढा देऊन या शासन व्यवस्थेचा धोका प्रथम ओळखला होता. मराठी साम्राज्यांचा उत्तर भारतामधे विस्तार करुन दिल्लीचे तख्त ताब्यात घेणारा यशवंतरा हा पहिला मराठा शुर सरदार होता. त्याला हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटले गेले. पेशवाईच्या विरोधात [[हडपसर]]ची लढाई जिंकून पेशवाईच्या सत्तेला लगाम घातला.
'''यशवंतराव होळकर''' (३ डिसेंबर, इ.स. १७७६ - २८ ऑक्टोबर, इ.स. १८११) हा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] सरदार व [[इंदूर संस्थान|इंदूर संस्थानाचे]] संस्थानिक वतनदार राजा होता. याने इ.स. १७९७ ते इ.स. १८११ या कालखंडात इंदूर संस्थानाचा कारभार सांभाळला. [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध]] उद्भवलेल्या राजकीय वादातून याने पेशव्यांचे ठाणे असलेल्या [[पुणे|पुण्यावर]] चाल केली. इंदूरकर व पुणेकर मराठा सैन्यांमध्ये ऑक्टोबर, इ.स. १८०२ साली [[पुण्याची लढाई]] झडली व त्यात होळकरांच्या इंदूरकर सैन्याचा विजय झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून पळ काढून कोकणपट्टीकडे कूच केल्यावर त्याच्या जागी [[अमृतराव पेशवे|अमृतरावास]] पेशवेपदाची वस्त्रे देवविण्यात याने पुढाकार घेतला. यशवंतराव यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम लढा देऊन या शासन व्यवस्थेचा धोका प्रथम ओळखला होता. मराठी साम्राज्यांचा उत्तर भारतामधे विस्तार करुन दिल्लीचे तख्त ताब्यात घेणारा यशवंतरा हा पहिला मराठा शुर सरदार होता. त्याला हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटले गेले. पेशवाईच्या विरोधात [[हडपसर]]ची लढाई जिंकून पेशवाईच्या सत्तेला लगाम घातला. यशवंतराव होळकर यांनी ब्रिटीशांच्या विरोधात [[मॉन्स डीग]] च्या लढाया जिंकून ब्रिटीश लष्कराला हादरा दिला. त्यांनी ब्रिटीशासी तह न करता ब्रिटीशांच्या लष्करी फौजेचा मुकाबला करण्यासाठी स्वतः [[भानपूर]] येथे तोफांचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यात सव्वाशे तोफा त्यांच्या नियंत्रणाखाली बनवल्या होत्या. अशा या महापुरुषाची दोनशेवी द्वीशताब्दी वर्ष सध्या चालू आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१०:३०, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

यशवंतराव होळकर (फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)

यशवंतराव होळकर (३ डिसेंबर, इ.स. १७७६ - २८ ऑक्टोबर, इ.स. १८११) हा मराठा साम्राज्यातील सरदार व इंदूर संस्थानाचे संस्थानिक वतनदार राजा होता. याने इ.स. १७९७ ते इ.स. १८११ या कालखंडात इंदूर संस्थानाचा कारभार सांभाळला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध उद्भवलेल्या राजकीय वादातून याने पेशव्यांचे ठाणे असलेल्या पुण्यावर चाल केली. इंदूरकर व पुणेकर मराठा सैन्यांमध्ये ऑक्टोबर, इ.स. १८०२ साली पुण्याची लढाई झडली व त्यात होळकरांच्या इंदूरकर सैन्याचा विजय झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून पळ काढून कोकणपट्टीकडे कूच केल्यावर त्याच्या जागी अमृतरावास पेशवेपदाची वस्त्रे देवविण्यात याने पुढाकार घेतला. यशवंतराव यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम लढा देऊन या शासन व्यवस्थेचा धोका प्रथम ओळखला होता. मराठी साम्राज्यांचा उत्तर भारतामधे विस्तार करुन दिल्लीचे तख्त ताब्यात घेणारा यशवंतरा हा पहिला मराठा शुर सरदार होता. त्याला हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटले गेले. पेशवाईच्या विरोधात हडपसरची लढाई जिंकून पेशवाईच्या सत्तेला लगाम घातला. यशवंतराव होळकर यांनी ब्रिटीशांच्या विरोधात मॉन्स डीग च्या लढाया जिंकून ब्रिटीश लष्कराला हादरा दिला. त्यांनी ब्रिटीशासी तह न करता ब्रिटीशांच्या लष्करी फौजेचा मुकाबला करण्यासाठी स्वतः भानपूर येथे तोफांचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यात सव्वाशे तोफा त्यांच्या नियंत्रणाखाली बनवल्या होत्या. अशा या महापुरुषाची दोनशेवी द्वीशताब्दी वर्ष सध्या चालू आहे.