"रूपा कुळकर्णी-बोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५: ओळ ५:
कुलकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43620153</ref> रुपा कुलकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms</ref>
कुलकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43620153</ref> रुपा कुलकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms</ref>


असंघटीत कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. १९८० मध्ये रुपा कुलकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरु केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा याकरता कुलकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.<ref>https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988</ref>
असंघटीत कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. १९८० मध्ये रुपा कुलकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरु केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा याकरता कुलकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.<ref>https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988</ref> सध्या त्यांनी अडीच कोटी कामगारांना संघटित केले असून, त्यांना ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणायचे आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rupa-kulkarni-appeals-intellectuals/articleshow/49943251.cms<ref> 


रुपा कुलकर्णी यांची विविध विषयांवरील १० पुस्तके प्रकशित झाली आहेत.<ref>https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988</ref>
रुपा कुलकर्णी यांची विविध विषयांवरील १० पुस्तके प्रकशित झाली आहेत.<ref>https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988</ref>


मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे "मिलिंद समता पुरस्कार" रुपा कुलकर्णी-बोधी यांना १७ जानेवारी २०१६ रोजी येथे प्रदान केला गेला.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms</ref>
मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे "मिलिंद समता पुरस्कार" रुपा कुलकर्णी-बोधी यांना १७ जानेवारी २०१६ रोजी येथे प्रदान केला गेला.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms</ref>

२०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्यावतीने त्यांना "यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार" ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rupa-kulkarni-appeals-intellectuals/articleshow/49943251.cms<ref>

१२:४४, २८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

रुपा कुलकर्णी-बोधी (जन्म : २७ एप्रिल १९४५) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांनी घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कार्य व आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.[१]

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ रोजी रुपा कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या नागपुरात वास्तव्यास आल्या. संस्कृत भाषेत एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी तत्कालीन नागपूर विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले. २००५ मध्ये त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.[२]

कुलकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.[३] रुपा कुलकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.[४]

असंघटीत कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. १९८० मध्ये रुपा कुलकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरु केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा याकरता कुलकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.[५] सध्या त्यांनी अडीच कोटी कामगारांना संघटित केले असून, त्यांना ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणायचे आहे.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.

मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे "मिलिंद समता पुरस्कार" रुपा कुलकर्णी-बोधी यांना १७ जानेवारी २०१६ रोजी येथे प्रदान केला गेला.[६]

२०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्यावतीने त्यांना "यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार" ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rupa-kulkarni-appeals-intellectuals/articleshow/49943251.cms<ref>

  1. ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153
  2. ^ https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988
  3. ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153
  4. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms
  5. ^ https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988
  6. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms