"शरच्चंद्र मुक्तिबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (समीक्षात्मक).
* सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (समीक्षात्मक).
* क्षिप्रा (कादंबरी)
* क्षिप्रा (कादंबरी)

==शरच्चंद्र मुक्तिबोधांसंबंधी पुस्तके/लेख==
* शरच्चंंद्र मुक्तिबोध यांच्या काव्याबद्दल मूलगामी चर्चा [[त्र्यं.वि. सरदेशमुख]]ांनी त्यांच्या 'अंधारयात्रा' या पुस्तकात केली आहे.


==पुरस्कार==
==पुरस्कार==
ओळ १९: ओळ २२:
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]]
[[वर्ग::इ.स. १९८४ मधील मृत्यू]]

१७:०२, २९ जुलै २०१९ ची आवृत्ती

शरच्चंद्र माधव मुक्तिबोध (जन्म : १९२१; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९८४) हे एक मराठी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक होते. नागपूर विद्यापीठातून १९४७ साली एम.ए झाल्यावर ते महाराष्ट्र सरकारच्या भाषासंचालनालयात उपसंचालक म्हणून लागले. नोकरीपश्चात् ते नागपूर महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि तेथून १९७९मध्ये सेवानिवृत्त झाले.

शरच्चंद्रांचे मोठे बंधू गजानन माधव मुक्तिबोध हेही हिंदीतले कवी आणि साहित्यिक होते.

शरच्चंद्र मुक्तिबोधांनी लिहिलेली पुस्तके

  • जन हे वोळतु जेथे (कादंबरी)
  • नवी मळवाट (कवितासंग्रह)
  • मुक्तिबोधांची निवडक कविता (कवितासंग्रह)
  • यात्रिक (कवितासंग्रह)
  • सत्याची जात (कवितासंग्रह)
  • सरहद्द (कादंबरी)
  • सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (समीक्षात्मक).
  • क्षिप्रा (कादंबरी)

शरच्चंद्र मुक्तिबोधांसंबंधी पुस्तके/लेख

  • शरच्चंंद्र मुक्तिबोध यांच्या काव्याबद्दल मूलगामी चर्चा त्र्यं.वि. सरदेशमुखांनी त्यांच्या 'अंधारयात्रा' या पुस्तकात केली आहे.

पुरस्कार

  • शरच्चंद्र मुक्तिबोधांना त्यांच्या 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य' या ग्रंथाबद्दल १९७९ सालाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

[[वर्ग::इ.स. १९८४ मधील मृत्यू]]