"जगन्नाथ कौशल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] |
||
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]] |
|||
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]] |
|||
[[वर्ग:बिहारचे राज्यपाल]] |
२२:५२, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती
जगन्नाथ कौशल (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील कायदा मंत्री होते. १९३६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९३७ साली पटियाला येथे legal practice केली. १९४७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी १९४९ साली राज्य पेप्सू (PEPSU) मधे विलीन झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कायदेशीर कार्यात (legal practice) परतले.