"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
एकेरी उल्लेख काढला, संदर्भ भर |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २: | ओळ २: | ||
शीतल आणि त्यांचे तरूण साथीदार 'विद्रोही शाहिर जलसा' गातात. त्या महाराष्ट्रातील असूनही बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची ते देशातल्या प्रत्येक वंचित समाजाची वेदना त्यांच्या आवाजात व गायनात झळकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार "देश व जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गातात. |
शीतल आणि त्यांचे तरूण साथीदार 'विद्रोही शाहिर जलसा' गातात. त्या महाराष्ट्रातील असूनही बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची ते देशातल्या प्रत्येक वंचित समाजाची वेदना त्यांच्या आवाजात व गायनात झळकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार "देश व जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गातात. |
||
== जीवन == |
|||
पुण्यातील एक दलित वस्ती कासेवाडी मध्ये शीतल साठेचा जन्म झाला. शीतल व तीच्या सहकाऱ्यांचे जीवन खूप संघर्षाचे राहिले आहे. असे असतानाही त्यांनी कला, विचार आणि माणूसकी ला नेहमी समृद्ध केले आहे. |
|||
== जय भीम कॉम्रेड == |
|||
पटवर्धनांचा चित्रपट, '[[जय भीम कॉमरेड]]' पासून शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि महराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली. |
|||
== आरोप == |
|||
मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/</ref> याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवधानिक गतिविधि निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/</ref> |
|||
शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/hc-grants-bail-to-naxal-sympathiser-sheetal-sathe-139775/</ref> |
|||
मे २०११ मध्ये ATS ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व कबीर कला मंचच्या इतर कलाकारांना भूमिगत व्हावे लागले होते.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/</ref> शीतल व त्यांचा पति सचिन माळी हे २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण आले, पण त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/</ref> शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेशन्स कोर्टने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला जामीन देण्यात आला.<ref>http://www.loksatta.com/mumbai-news/hc-grants-bail-to-naxal-sympathiser-sheetal-sathe-139775/</ref> |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
१७:०५, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती
शीतल साठे या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरवादी दलित चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. शीतल या महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी आहेत. त्या इ.स. २००० च्या शतकात महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या एक मुख्य कलाकार म्हणून उदयास आल्या.
शीतल आणि त्यांचे तरूण साथीदार 'विद्रोही शाहिर जलसा' गातात. त्या महाराष्ट्रातील असूनही बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची ते देशातल्या प्रत्येक वंचित समाजाची वेदना त्यांच्या आवाजात व गायनात झळकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार "देश व जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गातात.
जीवन
पुण्यातील एक दलित वस्ती कासेवाडी मध्ये शीतल साठेचा जन्म झाला. शीतल व तीच्या सहकाऱ्यांचे जीवन खूप संघर्षाचे राहिले आहे. असे असतानाही त्यांनी कला, विचार आणि माणूसकी ला नेहमी समृद्ध केले आहे.
जय भीम कॉम्रेड
पटवर्धनांचा चित्रपट, 'जय भीम कॉमरेड' पासून शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि महराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली.
आरोप
मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.[१] याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवधानिक गतिविधि निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.[२]
शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.[३]