"मा.ना. आचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी, दुवे
(चर्चा | योगदान)
अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 1399434 परतवली.
ओळ १: ओळ १:
प्रा. माधव नारायण आचार्य हे एक अभ्यासू लेखक आहेत. त्यांचे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. आचार्य यांनी सुरुवातीला अलिबागमधील चौलमध्ये राहून आपल्या वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणापुरते ते मुंबईत आले. चौलसारख्या छोट्या गावात राहूनही त्यांनी साहित्य-संशोधनात हयात घालविली. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते.
'''माधव नारायण आचार्य''' हे एक मराठी लेखक आहेत.


‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये ते नेमाने लेखन करीत.
त्यांनी ''आलोचना'', ''भाषा आणि जीवन'', ''ललित'' आणि ''सत्यकथा'' या मासिकांमधून लेखन केलेले आहे.


आचार्य जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेउन त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भावर ते लेखन करतात तसेचजुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्यांतील त्यातील अनेक आवृत्त्यांचा ते संदर्भ लावतात.
जुन्या ग्रंथांमधून जे संदर्भ सापडतात त्यांचा सातत्याने शोध घेणे हे आचार्य यांचेे वैशिष्ट्य आहे. एखादा फारसा परिचित नसलेला शब्द आचार्यांच्या कानांवर पडला किंवा त्यांच्या वाचनात आला की, त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भाकडे ते वळतात. मग जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्याकडे त्यांची दृष्टी जाते आणि त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात.


यासाठी ते जुने संस्कृत ग्रंथ आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा आधार घेतात.
जुन्या संस्कृत ग्रंथांचा आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.


==मा.ना. आचार्य यांची पुस्तके==
त्यांचे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. आचार्य यांनी सुरुवातीला [[अलिबाग]]मधील चौलमध्ये राहून आपल्या वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते [[मुंबई]]त आले. त्यांनी आपले जीव चौलमध्ये घालविले. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते.

==पुस्तके==
* अनुषंग
* अनुषंग
* आर्याभारत नवदर्शन
* आर्याभारत नवदर्शन
ओळ २०: ओळ १८:
* ज्ञानमयूरांची कविता
* ज्ञानमयूरांची कविता



{{DEFAULTSORT:आचार्य, मा.ना.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

०५:५७, २१ जून २०१६ ची आवृत्ती

प्रा. माधव नारायण आचार्य हे एक अभ्यासू लेखक आहेत. त्यांचे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. आचार्य यांनी सुरुवातीला अलिबागमधील चौलमध्ये राहून आपल्या वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणापुरते ते मुंबईत आले. चौलसारख्या छोट्या गावात राहूनही त्यांनी साहित्य-संशोधनात हयात घालविली. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते.

‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये ते नेमाने लेखन करीत.

जुन्या ग्रंथांमधून जे संदर्भ सापडतात त्यांचा सातत्याने शोध घेणे हे आचार्य यांचेे वैशिष्ट्य आहे. एखादा फारसा परिचित नसलेला शब्द आचार्यांच्या कानांवर पडला किंवा त्यांच्या वाचनात आला की, त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भाकडे ते वळतात. मग जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्याकडे त्यांची दृष्टी जाते आणि त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात.

जुन्या संस्कृत ग्रंथांचा आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

मा.ना. आचार्य यांची पुस्तके

  • अनुषंग
  • आर्याभारत नवदर्शन
  • कारुण्यकोकिळा
  • ध्वनितांचें केणें (म्हणजे गूढार्थाचे गाठोडे. हा ज्ञानेश्वरीतील शब्द आहे.)
  • ‘पञ्चपदी’ ज्ञानेश्वरी
  • मराठी व्याकरणविवेक
  • संतसाहित्य कथासंदर्भकोश
  • संतांच्या अम्लान कथा
  • ज्ञानमयूरांची कविता