"नानासाहेब सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म : नांदवली-रत्नागिरी ज... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते [[महाराष्ट्र नाटक मंडळी]]त जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे [[इंदूर]]ला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ [[गणपतराव जोशी]] यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी [[बाबुराव पेंटर]] यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले. |
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते [[महाराष्ट्र नाटक मंडळी]]त जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे [[इंदूर]]ला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ [[गणपतराव जोशी]] यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी [[बाबुराव पेंटर]] यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले. |
||
१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्याचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले. नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. |
|||
⚫ | |||
⚫ | नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे [[ललिता पवार]] या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला [[सरोजिनी नायडू]] गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची [[महात्मा गांधी]], [[मौलाना शौकत अली]], [[बॅरिस्टर बाप्टिस्टा]], [[अच्युत बळवंत कोल्हटकर]] आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते. |
||
==नानासाहेब सरपोतदार यांचे पटकथालेखन असलेले चित्रपट== |
|||
⚫ | |||
* दामाजी |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सिंहगड |
|||
⚫ | |||
==नानासाहेब सरपोतदार यांचे |
==नानासाहेब सरपोतदार यांचे पटकथालेखन असलेले चित्रपट== |
||
⚫ | |||
* चंद्रराव मोरे |
* चंद्रराव मोरे (दिग्दर्शन) |
||
* दामाजी (पटकथालेखन) |
|||
* निमक हराम (आधीचे नाव- हरहर महादेव) (निर्मिती) |
|||
* प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन) |
* प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन) |
||
⚫ | |||
* रक्ताचा सूड |
* रक्ताचा सूड (दिग्दर्शन) |
||
* रायगडचे पतन |
* रायगडचे पतन (दिग्दर्शन) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सिंहगड (पटकथालेखन) |
|||
⚫ | |||
१६:०७, १२ मे २०१६ ची आवृत्ती
नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म : नांदवली-रत्नागिरी जिल्हा, ११ फेब्रुवारी, इ.स. १९९६; मृत्यू : पुणे, २३ एप्रिल, इ.स. १९४०) हे एक मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ गणपतराव जोशी यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले.
१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्याचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले. नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले.
नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅरिस्टर बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.
नानासाहेब सरपोतदार यांचे पटकथालेखन असलेले चित्रपट
- कल्याण खजिना
- चंद्रराव मोरे (दिग्दर्शन)
- दामाजी (पटकथालेखन)
- निमक हराम (आधीचे नाव- हरहर महादेव) (निर्मिती)
- प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन)
- महाराची पोर (लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती)
- रक्ताचा सूड (दिग्दर्शन)
- रायगडचे पतन (दिग्दर्शन)
- वत्सलाहरण (पटकथालेखन)
- शहाला शह (पटकथालेखन)
- सती सावित्री (पटकथालेखन)
- सिंहगड (पटकथालेखन)
- सैरंध्री (पटकथालेखन, पहिला चित्रपट)
(अपूर्ण)