"नारायण विष्णु धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०: ओळ २०:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = शारदा
| अपत्ये = दत्तात्रेय (पुत्र)
| अपत्ये = दत्तात्रेय (पुत्र)
| वचन =
| वचन =
ओळ २९: ओळ २९:
कै. नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : [[मार्च १]], १९२२; मृत्यू : [[जुलै ८]], २००८) हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
कै. नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : [[मार्च १]], १९२२; मृत्यू : [[जुलै ८]], २००८) हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.


नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झालं. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. वडील वारल्यानंतर तो व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. त्या व्यवसायामुळे त्यांच्याकडे बरेच लोक येऊ लागले. सुरुवातीला ते हात पाहून भविष्य सांगत. नंतर हात न बघता डोळे बंद करून आपण जणू काही ईश्वरासोबत बोलत आहोत असे त्यांच्याकडे निवेदन घेऊन येणार्‍या माणसाची समजूत होत असे. त्यांच्या या तंत्रामुळे त्यांच्या भक्तसंख्येत भरपूर वाढ झाली. हळूहळू राजकीय नेतेही त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांच्या सभेत लाखाने लोक जमू लागले. धर्माधिकारी हे जणू काही ईश्वराचे अवतार आहेत अशी लोकांची समजूत झाली.
==घराण्याचा इतिहास ==

==नानासाहेबांची आर्थिक भरभराट==
धर्माधिकारी यांचं कुटुंब वास्तविक मध्यमवर्गीय कुटुंबासारखे होते. नानांनी त्यांचे उद्योग सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे अमाप संपत्ती आली. रेवदंड्याच्या घराचे नूतनीकरण झाले. चौल, एरोंडा आणि देवघर येथे त्यांच्या भक्तांनी सर्व सोयीयुक्त असे बंगले बांधून दिले. शिवाय नानांचे पुणे येथे एक फार्म हाऊस होते. तेथेच नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या भक्तगणांनी त्यांना शेतजमिनी, नारळ, सुपारीच्या आणि आंब्याच्या बागाही घेऊन दिल्या. शालीमार पेन्टची एजन्सी मिळवून दिली. शिवाय अमूल प्रॉडक्ट आणि कोडॅकची एजन्सीही त्यांना मिळाली. नागाव येथे त्यांनी एक पेट्रोल पंपही सुरू केला. या सर्व इस्टेटीचे मूल्य करोडो रुपयांत होईल इतकी संपत्ती त्यांना मिळाली. नानासाहेबांच्या पत्‍नी शारदा यांच्या नावे अलीबाग येथे महागड्या खेळण्यांचे आणि भेटवस्तूंचे एक दुकानही आहे.

==घराण्याचा तथाकथित इतिहास ==
धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.
धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.


ओळ ४६: ओळ ५१:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
* नानासाहेब धर्माधिकारी यांनी पद्मविभूषण किताब द्यावा असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव दिल्लीहून अलीबाग येथे इंटिलिजन्स ब्युरोकडे तपासायला आला. त्याचा अहवाल दिल्लीला नकारात्मक गेल्याने नानासाहेबांना पद्मविभूषण करण्याचे बारगळले.
* इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, असे म्हणतात. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
* इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, असे म्हणतात. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
* गुजराथी महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
* गुजराथी महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
ओळ ६४: ओळ ७०:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==


#[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3211658.cms निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन ]
#[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3211658.cms निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन]
#[http://en.wikipedia.org/wiki/Nana_Dharmadhikari इंग्रजी विकिपीडियावरील लेख ]
#[http://en.wikipedia.org/wiki/Nana_Dharmadhikari इंग्रजी विकिपीडियावरील लेख]
#[http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html नानासाहेब धर्माधिकारी यांचेवरील लेख ]
#[http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html नानासाहेब धर्माधिकारी यांचेवरील लेख ]
#[http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3212599,prtpage-1.cms ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी ]
#[http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3212599,prtpage-1.cms ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी ]
॑#[http://kalamnaama.com/nana-dharmadhikarinchi-smarak-kashasathi/ अॅड. डी.के. खानविलकर यांचे पत्र]


पहा : [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]]
पहा : [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]]

१९:४७, १९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती


नारायण विष्णु धर्माधिकारी
चित्र:Nana dharmadikari.jpg
ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी
मूळ नाव नारायण विष्णू धर्माधिकारी
जन्म मार्च १ इ.स. १९२२
रेवदंडा, महाराष्ट्र
निर्वाण जुलै ८ इ.स. २००८
रेवदंडा, महाराष्ट्र
भाषा मराठी
वडील विष्णु धर्माधिकारी
पत्नी शारदा
अपत्ये दत्तात्रेय (पुत्र)

कै. नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : मार्च १, १९२२; मृत्यू : जुलै ८, २००८) हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झालं. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. वडील वारल्यानंतर तो व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. त्या व्यवसायामुळे त्यांच्याकडे बरेच लोक येऊ लागले. सुरुवातीला ते हात पाहून भविष्य सांगत. नंतर हात न बघता डोळे बंद करून आपण जणू काही ईश्वरासोबत बोलत आहोत असे त्यांच्याकडे निवेदन घेऊन येणार्‍या माणसाची समजूत होत असे. त्यांच्या या तंत्रामुळे त्यांच्या भक्तसंख्येत भरपूर वाढ झाली. हळूहळू राजकीय नेतेही त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांच्या सभेत लाखाने लोक जमू लागले. धर्माधिकारी हे जणू काही ईश्वराचे अवतार आहेत अशी लोकांची समजूत झाली.

नानासाहेबांची आर्थिक भरभराट

धर्माधिकारी यांचं कुटुंब वास्तविक मध्यमवर्गीय कुटुंबासारखे होते. नानांनी त्यांचे उद्योग सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे अमाप संपत्ती आली. रेवदंड्याच्या घराचे नूतनीकरण झाले. चौल, एरोंडा आणि देवघर येथे त्यांच्या भक्तांनी सर्व सोयीयुक्त असे बंगले बांधून दिले. शिवाय नानांचे पुणे येथे एक फार्म हाऊस होते. तेथेच नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या भक्तगणांनी त्यांना शेतजमिनी, नारळ, सुपारीच्या आणि आंब्याच्या बागाही घेऊन दिल्या. शालीमार पेन्टची एजन्सी मिळवून दिली. शिवाय अमूल प्रॉडक्ट आणि कोडॅकची एजन्सीही त्यांना मिळाली. नागाव येथे त्यांनी एक पेट्रोल पंपही सुरू केला. या सर्व इस्टेटीचे मूल्य करोडो रुपयांत होईल इतकी संपत्ती त्यांना मिळाली. नानासाहेबांच्या पत्‍नी शारदा यांच्या नावे अलीबाग येथे महागड्या खेळण्यांचे आणि भेटवस्तूंचे एक दुकानही आहे.

घराण्याचा तथाकथित इतिहास

धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.

वारसा

डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय व नातू सचिन यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र श्री.अाप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतःच्या शिरावर घेतली..

जीवनकार्य

धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

बैठक

या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.

त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली व इंग्रजीतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.
अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते.
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे हजारो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.

पुरस्कार

  • नानासाहेब धर्माधिकारी यांनी पद्मविभूषण किताब द्यावा असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव दिल्लीहून अलीबाग येथे इंटिलिजन्स ब्युरोकडे तपासायला आला. त्याचा अहवाल दिल्लीला नकारात्मक गेल्याने नानासाहेबांना पद्मविभूषण करण्याचे बारगळले.
  • इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, असे म्हणतात. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
  • गुजराथी महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
  • जिल्हापरिषदेतर्फे रायगडमित्र(१३ मे १९९३)
  • त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते (१८-१-२००५).
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र (१२-५-२००३)
  • पुणे महापालिकेतर्फे मानपत्र
  • पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा, महर्षी व्यास पुरस्कार (खोपोली, ११-१२-२००७).
  • महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार(१-३-२००२)
  • महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (३०-४-२०००)
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२९ जून १९९७)
  • रायगडभूषण
  • राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल, सीरॉक (इंडिया) ठाणे यांचा ’सीरॉक इंडिया‘ पुरस्कार (१६-५-१९९९).
  • शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार (३१-१-२००३).
  • समर्थ व्यासपीठ, पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार (१५-११-१९९९).
  • समर्थ रामदासस्वामी भूषण पुरस्कार (१८-५-१९९९)

बाह्य दुवे

  1. निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन
  2. इंग्रजी विकिपीडियावरील लेख
  3. नानासाहेब धर्माधिकारी यांचेवरील लेख
  4. ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी

॑#अॅड. डी.के. खानविलकर यांचे पत्र

पहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार