"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.

==राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन==

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

हे संमेलन आणि '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' ही वेगळी असावीत.





१७:३२, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

हे संमेलन आणि तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ही वेगळी असावीत.


पहा : साहित्य संमेलने