"साहित्य संवाद संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्य... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, [[साने गुरुजी]] यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती '''साहित्य संवाद संमेलन''' होत आहे. |
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, [[साने गुरुजी]] यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती '''साहित्य संवाद संमेलन''' होत आहे. |
||
==यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने== |
==यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने== |
||
* तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले. |
|||
* चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले. |
|||
* पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले. |
|||
पहा : [[साहित्य संमेलने]] |
पहा : [[साहित्य संमेलने]] |
२२:४९, २२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन होत आहे.
यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने
- तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.
- चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.
- पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.
पहा : साहित्य संमेलने