"रामराव कृष्णराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = {{लेखनाव}} | चित्र ... खूणपताका: विशेषणे टाळा |
No edit summary |
||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
रा. कृ. पाटील यांचा जन्म [[१३ डिसेंबर]] [[इ. स. १९०७]] रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा |
रा. कृ. पाटील यांचा जन्म [[१३ डिसेंबर]] [[इ. स. १९०७]] रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा. कृ. पाटील एक होते. |
||
[[इ. स. १९२६]] मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून |
[[इ. स. १९२६]] मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केले. नागपूर विद्यापीठातून एलएल्बी केल्यानंतर [[इ. स. १९३०]] मध्ये त्यांनी इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यानंतर ते मध्य प्रांताचे कलेक्टर म्हणून रुजू झाले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वत:ला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. |
||
त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळाला होता. |
|||
त्यांचे |
त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, ३१ मे २००७रोजी निधन झाले. |
२३:३५, १३ जून २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रामराव कृष्णराव पाटील | |
---|---|
जन्म |
१३ डिसेंबर इ. स. १९०७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
रा. कृ. पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा. कृ. पाटील एक होते.
इ. स. १९२६ मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केले. नागपूर विद्यापीठातून एलएल्बी केल्यानंतर इ. स. १९३० मध्ये त्यांनी इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यानंतर ते मध्य प्रांताचे कलेक्टर म्हणून रुजू झाले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वत:ला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, ३१ मे २००७रोजी निधन झाले.