मिर्झाराजा जयसिंह
Jump to navigation
Jump to search
औरंगजेबाचा सेनापती.
==दख्खनवर चाल==ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला. ==पुरंदरला वेढा==दख्खन ला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.
पुरंदरचा तह[संपादन]
{{मुख्य|पुरंदराचा तह}
![]() |
इतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|