मिर्झाराजा जयसिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिर्झाराजे जयसिंग (१५जुलै, १६११ - २८ऑगस्ट, १६६७) औरंगजेबाचा सेनापती होते

दख्खन वर चाल[संपादन]

ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४०००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला.

पुरंदरला वेढा[संपादन]

दख्खनला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्त्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.

==पुरंदरचा तह=हा तह १६६५ रोजी झाला. त्या मध्ये २३ किल्ले देण्याचे ठरवले {{मुख्य|पुरंदराचा तह}