पाठलाग (चित्रपट)
Appearance
पाठलाग
| गट-प्रकार | थरारपट |
|---|---|
| प्रकाशन तारीख | 1964 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | मराठी |
| दिग्दर्शक | राजा परांजपे |
पाठलाग हा १९६४ चा मराठी भाषेतील थरार चित्रपट आहे. यास राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केले आहे. जयंत देवकुळे यांनी लिहिलेल्या आशा परत येते या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात काशीनाथ घाणेकर आणि भावना आहेत. मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ह्या चित्रपटास मिळाला होता.