विष्णुबुवा ब्रह्मचारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी
जन्म नाव विष्णू भिकाजी गोखले
टोपणनाव विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी
जन्म २० जुलै १८२५
शिरवली, ता. माणगाव
मृत्यू १८ फेब्रुवारी १८७१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी
साहित्य प्रकार वैचारिक, टीकाग्रंथ
विषय धर्म, सामाजिक प्रबोधन
प्रसिद्ध साहित्यकृती वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध, समुद्रकिनारीं वादविवाद, सेतुबंधनी टीका
वडील भिकाजी
आई उमाबाई

विष्णूबुवा / विष्णूबावा ब्रह्मचारी (जन्म : २० जुलै १८२५ - मृत्यू : १८ फेब्रुवारी १८७१) हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर विष्णूबावा असा केलेला आढळतो[१].

विष्णुबुवांचा जन्म शिरवली या गावी (तालुका - माणगाव , जिल्हा - रायगड, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते.

विष्णुबुवांचे चरित्र, विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र (https://www.vishnubuvabrahmachari.com/) कार्यरत आहे.

विष्णूबावांची ग्रंथसंपदा[संपादन]

  • बोधसागर; १८५७; गणपत कृष्णाजी; मुंबई
  • भावार्थसिंधू; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
  • वेदोक्त धर्मप्रकाश; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
  • सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध; १८६७; इंदुप्रकाश; मुंबई
  • चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ; १८६७; मुंबई
  • सहजस्थितीचा निबंध; १८६८; इंदुप्रकाश; मुंबई
  • समुद्रकिनारीं वादविवाद; १८७२; ओरिएंटल छापखाना; मुंबई
  • सेतुबंधनी टीका - प्राकृत; १८९०; गणपत कृष्णाजी; मुंबई

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • श्री. पु., गोखले. विष्णूबुवा ब्रह्मचारी आणि त्यांचे विचारधन.