वृक्षमित्र (पुरस्कार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शासन अथवा विविध सामाजिक संस्थांकडून, पर्यावरणाचे संरक्षण करणारे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या क्षेत्रात चांगली कामगिरी करणा-या व्यक्तींचा अथवा संस्थांचा वृक्षमित्र म्हणून गौरव केला जातो अथवा पुरस्कार केले जातात.इ.स. ...... साली..... या केनीयाच्या वृक्षमित्र स्त्रीस नोबेल शांतता पुरस्काराने गौरवान्वित केले गेले होते.

इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार[संपादन]

.... वर्षा पासून भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालया मार्फत अनुकरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येते.[१] ...... आणि .... असे या पुरस्काराचे स्वरूप असते.[ संदर्भ हवा ] आतापर्यंत खालील व्यक्तींना/संस्थांना गौरवान्वित करण्यात आले.

‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’[संपादन]

सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार 2008 मध्ये सुरू करण्यात आला.महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा,विभाग आणि राज्य अशा विविध स्तरावर व्यक्तींना वृक्षमित्र पुरस्कार दिले जातात [ संदर्भ हवा ]. चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थाना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ दिला जातो.

  • २००८
  • २००९- जुनवणे ग्रामपंचायत (चाळीसगाव रोड) ता. धुळे
  • २०१०-शिवाजी म्हस्के
  • २०११
  • २०१२
  • २०१३-प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे

इतर संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार[संपादन]

आदर्श वृक्ष मित्र पुरस्कार'-महाराष्ट्र वृक्ष संवधिर्नी संस्थे तर्फे दिल्या जातो.[२]

संदर्भ[संपादन]