"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: pt:Horário Padrão da Índia |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
[[ms:Waktu Piawai India]] |
[[ms:Waktu Piawai India]] |
||
[[nl:Indian Standard Time]] |
[[nl:Indian Standard Time]] |
||
[[pt: |
[[pt:Horário Padrão da Índia]] |
||
[[simple:Indian Standard Time]] |
[[simple:Indian Standard Time]] |
||
[[sv:Indian Standard Time]] |
[[sv:Indian Standard Time]] |
१४:११, २७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.
ही वेळ ८२.५° पुर्व या रेखांशावरुन नियोजित आहे. साधारपणे अलाहाबाद जवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि युनायटेड किंग्डममधील रॉयल ऑब्जरवेटरी (ग्रीनवीच) यांच्यात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
१५ एप्रिल २००६ पासुन श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरण्यास सुरू केली.