"नारायण सीताराम फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट ४]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९७८|१९७८]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डोलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मधे गुंतागुंत व शेवटी उकल आणि शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात आहेत. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात त्या केवळ मनोरंजन करतात. मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत. आशयाच्या बाबतीत कथेचा उथळपणा. प्रणयाला प्राधान्य प्रणय हा शरीरनिष्ठ असतो. असे काही कथांचे स्वरुप. रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथेंचे विशेष.
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट ४]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९७८|१९७८]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्‍या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ४७: ओळ ४७:
| निबंध सुगंध || || ||
| निबंध सुगंध || || ||
|-
|-
| अल्ला हो अकबर || || ||
| अल्ला हो अकबर |कादंबरी| || ||
|-
|-
| कलंकशोभा || || ||
| कलंकशोभा || |कादंबरी| ||
|-
|-
| अटकेपार || || ||
| अटकेपार || |कादंबरी| ||
|-
|-
| वेडे वारे || || ||
| वेडे वारे || || ||
ओळ ५७: ओळ ५७:
| लग्नगाठी पडतात स्वर्गात || || ||
| लग्नगाठी पडतात स्वर्गात || || ||
|-
|-
| दौलत || || ||
| दौलत |कादंबरी| || ||
|-
|-
| अखेरचे बंड || || ||
| अखेरचे बंड |कादंबरी| || ||
|-
|-
| बावनकशी || || ||
| बावनकशी || || ||
ओळ ७५: ओळ ७५:
| पाप असो पुण्य असो || || ||
| पाप असो पुण्य असो || || ||
|-
|-
| जादूगार || || ||
| जादूगार |कादंबरी| || ||
|-
|-
| सरिता सागर || || ||
| सरिता सागर || || ||

००:०८, ३ मार्च २०११ ची आवृत्ती

नारायण सीताराम फडके
जन्म नाव नारायण सीताराम फडके
जन्म ऑगस्ट ४, १८९४
मृत्यू ऑक्टोबर २२, १९७८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी

नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ - ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्‍या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
इंद्रधनुष्य
प्रतिभासाधन
निबंध सुगंध
कादंबरी|
कलंकशोभा कादंबरी|
अटकेपार कादंबरी|
वेडे वारे
लग्नगाठी पडतात स्वर्गात
कादंबरी|
कादंबरी|
बावनकशी
प्रवासी
लहरी
साहित्यगंगेच्या काठी
कलंदर
हिरा जो भंगला
पाप असो पुण्य असो
कादंबरी|
सरिता सागर

संकीर्ण

फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.