"संतांचे लेखनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
(काही फरक नाही)
|
१८:३८, २५ जुलै २०१७ ची आवृत्ती
जेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्यक्ष गणेशाने लिहून घेतले. महाराष्टातील संतांना देखील अलौकिक प्रतिभा असली तरी त्यांना सहजगत्या सुचणाऱ्या काव्यपंक्ती स्वतःच लिहून घेणे त्यांना शक्य असेलच असे नाही. अश्यावेळी त्यांनी काही लेखनिकांची मदत घेतली असणारच. अशा काही संतांची आणि त्यांच्या ज्ञात लेखनिकांची ही माहिती :
- कर्ममेळा (वसुदेव काईत)
- चांगदेव (शामा कासार)
- चोखामेळा (अनंतभट्ट अभ्यंग)
- तुकाराम (संताजी जगनाडे)
- दासगणू (संत छगनकाका आणि दामोदर आठवले)
- निवृत्तिनाथ (सोपानदेव)
- विसोबा खेचर (परमानंद)
- सावता माळी (काशिबा गुरव)
- ज्ञानेश्वरांचे अभंग (मुक्ताबाई)
- ज्ञानेश्वरी (सच्चिदानंद बाबा)
- रामदास (कल्याणस्वामी)